भोपाळ (मध्यप्रदेश) – नागरिकत्व सुधारणा कायदा, श्रीराममंदिर, कलम ३७० आणि तिहेरी तलाक यांसारख्या सूत्रांवर निर्णय झाला. आता समान नागरी कायद्याची वेळ आली आहे, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे भाजपच्या नेत्यांच्या बैठकीत केले. बैठकीत प्रदेश भाजपचे अध्यक्ष व्ही.डी. शर्मा, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > मध्य प्रदेश > श्रीराममंदिर, कलम ३७० नंतर आता समान नागरी कायद्याची वेळ आली आहे ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
श्रीराममंदिर, कलम ३७० नंतर आता समान नागरी कायद्याची वेळ आली आहे ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
नूतन लेख
- छत्तीसगडमध्ये मशिदीच्या इमामकडून महिलेवर बलात्कार : तक्रारीनंतर पसार !
- Ram Lalla’s Surya Tilak: अयोध्येत अद्वितीय रामनवमी साजरी : श्री रामलल्लाचा झाला पहिला सूर्यतिलक !
- Love jihad in Rajasthan: धर्मांध मुसलमान तरुणाकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण आणि बलपूर्वक धर्मांतर !
- Cases against MLAs & MPs : आमदार आणि खासदार यांच्या विरोधातील २ सहस्र ३३१ फौजदारी खटले विशेष न्यायालयांत प्रलंबित !
- इंदूर (मध्यप्रदेश) येथील व्यावसायिक अभय निगम यांची गोव्यातील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !
- महाराष्ट्रातील ६ सहस्र ६३० मतदार प्रथमच घरबसल्या मतदान करणार !