अंतत: ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात होणार राष्ट्रव्यापी कायदा !
लव्ह जिहादसारख्या हिंदूंच्या मुळावर उठलेल्या षड्यंत्राच्या विरोधात केंद्रशासनाने घेतलेला हा निर्णय स्तुत्य आहे !
लव्ह जिहादसारख्या हिंदूंच्या मुळावर उठलेल्या षड्यंत्राच्या विरोधात केंद्रशासनाने घेतलेला हा निर्णय स्तुत्य आहे !
कायद्यामुळे एखाद्याला न्याय मिळतो, तर दुसर्या बाजूला तेच कायदे गुन्हेगारांना संरक्षणही देतात. कायद्यातील त्रुटींमुळे देशातील भ्रष्टाचार रोखण्यात मोठे अपयश येत आहे. त्यामुळे भ्रष्टाचार्यांना कायद्याचा धाकही राहिलेला नाही.
भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली, तरी ब्रिटीशकालीन कायद्यांना आतापर्यंत सर्वाधिक काळ सत्ता उपभोगलेल्या काँग्रेसने रहित केले नाही. हे अक्षम्य कृत्य भारतमातेची हत्या नव्हे का ? यावर आता जनतेने काँग्रेसी नेत्यांना भेटेल तिथे जाब विचारला पाहिजे !
गेली ६ वर्षे मणीपूरमध्ये भाजपची सत्ता असल्यापासून तेथे एकही हिंसाचाराची घटना घडली नाही. संचारबंदी लागू करावी लागली नाही, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ९ ऑगस्टच्या सायंकाळी लोकसभेत केला.
शाहू, फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचे भले फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी अन् अमित शहाच करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीत सुट्टी न घेता सीमेवर असतात, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदी आणि शहांचे कौतुक केले आहे.
गृहमंत्री अमित शहा यांच्या पिंपरी-चिंचवड मधील दौर्याच्या पार्श्वभूमीवर ६ ऑगस्ट या दिवशी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची धरपकड करण्यात आली.
‘देहली येथे निर्भया हत्या प्रकरण घडले, त्या वेळी कुणाचे राज्य होते ?, हे आपण पाहिले नव्हते. कुर्ला येथे असेच प्रकरण घडले, तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार होते, तेव्हा आपण ‘शक्ती’ कायदा केला, असे सांगून या प्रकरणी ‘विरोधकांनी राजकारण करू नये’, असे नीलम गोर्हे यांनी सांगितले.
माहिती देणार्यांना १ कोटी रुपयांचे बक्षीस देऊ ! – आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू
अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना स्वतःला हे समजत कसे नाही ?
‘भ्रष्टाचार म्हणजे शिष्टाचार ’ हे घोषवाक्य देऊन इंदिरा गांधींनी ते अमलात आणले. असे नेते असणार्या काँग्रेसच्या नेत्यांना हे बोलण्याचा अधिकार काय ?