सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३३२ शेतकऱ्यांना सरकारकडून मिळाले ७ कोटी २३ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य !
सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे घोडदौड ! फलोत्पादन क्षेत्राची सर्वांगीण वाढ करणे, उत्पादकता वाढविणे हा एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचा मुख्य उद्देश….
सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे घोडदौड ! फलोत्पादन क्षेत्राची सर्वांगीण वाढ करणे, उत्पादकता वाढविणे हा एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचा मुख्य उद्देश….
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करून कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यांसाठी स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्याची अधिकृत अधिसूचना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आली आहे.
फळ बाजारामध्ये निर्यात भवनामागे स्वयंपाकाच्या चुलीतील विस्तवामुळे जवळील पालापाचोळा पेटून आग लागल्याची घटना दुपारी घडली. सुदैवाने ही आग वेळीच विझवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.
तृणधान्य महोत्सवाने महिलांना स्वावलंबी बनवणे, हाच उद्देश धरून असे प्रदर्शन वारंवार भरवले जावे. या तृणधान्य महोत्सवामुळे अधिकाधिक महिला उद्योजिका पुढे येतील, असे मत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी व्यक्त केले.
नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा बाजारामध्ये ५० किलोपर्यंतची गोणी उचलण्यावर माथाडी कामगार ठाम आहेत. परिणामी आजही अनेक व्यापार्यांकडील कांदा-बटाटा उतरवला गेला नाही.
काही लोक भारतीय शेतकर्यांची चिंता करण्याचे ढोंग करतात; पण त्यांना त्यांची चिंता नाही. ‘भारत आणि अमेरिका यांच्यातील या व्यापारी करारामुळे भारतीय शेतकर्यांची हानी होईल’, हे दावे खोटे आहेत.
१ कोटी शेतकर्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्यास केंद्रशासन साहाय्य करणार !
या करारांतर्गत शेतकरी महिलांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत विषयावर २३ जानेवारी या दिवशी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
१० डिसेंबर या दिवशी कामकाजात ६ लक्षवेधी दाखवण्यात आल्या होत्या. अतीवृष्टीमुळे पिकांची हानी झाल्याने शेतकर्यांना शासनाकडून साहाय्य मिळण्याविषयीची तिसरी महत्त्वाची लक्षवेधी होती.
‘कृषीथॉन’ या भारतातील अग्रगण्य प्रदर्शनाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात कार्यरत असलेले शेतकरी, कृषी विस्तारक, उद्योजक, संशोधक, विद्यार्थी यांचा सन्मान केला जातो.