(म्हणे) ‘लोकशाहीवरील आक्रमणे !’

(म्हणे) ‘लोकशाहीवरील आक्रमणे !’

यापूर्वी अंनिसवर विदेशातून मिळालेल्या निधीचा हिशोब दिला नसल्याचा आरोप झाला होता. हे पहाता सरकारने अशा प्रकारच्या सर्वच सामाजिक संस्थांची माहिती गोळा केली पाहिजे. जेणेकरून ‘टूलकिट’सारखी प्रकरणे भविष्यात होणार नाहीत !

भाजपचे नेते अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा नोंद करावा ! – बंजारा समाज

भाजपचे नेते अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा नोंद करावा ! – बंजारा समाज

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा नोंद करावा.

सुशांत सिंह याच्या बहिणीवरील गुन्हा रहित

सुशांत सिंह याच्या बहिणीवरील गुन्हा रहित

मीतू सिंह हिच्यावर प्रविष्ट झालेला गुन्हा उच्च न्यायालयाने रहित केला.

कणकवलीत भाजपच्या १९ कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद, तर कुडाळमध्ये १० कार्यकर्ते पोलीस ठाण्यात उपस्थित

कणकवलीत भाजपच्या १९ कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद, तर कुडाळमध्ये १० कार्यकर्ते पोलीस ठाण्यात उपस्थित

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा पुतळा दहन केल्याचे प्रकरण

पालकांचा मातृभाषेतून चालणार्‍या सरकारी प्राथमिक शाळांऐवजी अनुदानित शाळांमध्ये पाल्यांना पाठवण्याकडे अधिक कल !

पालकांचा मातृभाषेतून चालणार्‍या सरकारी प्राथमिक शाळांऐवजी अनुदानित शाळांमध्ये पाल्यांना पाठवण्याकडे अधिक कल !

पालक आपल्या पाल्यांना शिक्षणाच्या चांगल्या सुविधा मिळाव्या, यासाठी प्रयत्नशील असतात.

‘मेजर पोर्ट’ विधेयकामुळे गोव्याला धोका संभवत असल्याचा वास्को येथील सामाजिक कार्यकर्त्यांचा दावा

‘मेजर पोर्ट’ विधेयकामुळे गोव्याला धोका संभवत असल्याचा वास्को येथील सामाजिक कार्यकर्त्यांचा दावा

मुरगाव पोर्ट ट्रस्टला आता दक्षिणेकडील बेतुल ते उत्तरकडे काबो राजभवनपर्यंतच्या क्षेत्रावर अधिकार प्राप्त होणार आहे.

गोव्यात विजेवर चालणार्‍या वाहनांना  शासन प्रोत्साहन देणार ! – नीलेश काब्राल, वीजमंत्री

गोव्यात विजेवर चालणार्‍या वाहनांना  शासन प्रोत्साहन देणार ! – नीलेश काब्राल, वीजमंत्री

कचर्‍यावर प्रक्रिया करून त्यातून विजेची निर्मिती केली जाणार आहे.

सिडकोचे १०६ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध

सिडकोचे १०६ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध

सिडको महामंडळाकडून नवीन पनवेल, खारघर, नेरूळ, घणसोली आणि ऐरोली या विभागात १०६ निवासी भूखंड विक्रीसाठी उपलब्ध.

कोणत्याही गोष्टीसाठी न्यायालयात जाणे म्हणजे पश्‍चात्ताप करून घेण्यासारखे ! – माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा आरोप

कोणत्याही गोष्टीसाठी न्यायालयात जाणे म्हणजे पश्‍चात्ताप करून घेण्यासारखे ! – माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा आरोप

गोगोई यांना असे का वाटते, यासाठी आता केंद्र सरकारने चिंतन समिती स्थापन करून न्यायव्यवस्थेतील त्रूटी दूर करून सर्वसामान्य जनतेला खरा न्याय मिळेल, अशी व्यवस्था निर्माण केली पाहिजे !

(म्हणे) ‘भाजप सरकारच्या काळात हिंदू असुरक्षित !’ – आम आदमी पक्षाची रिंकू शर्मा यांच्या हत्येवरून टीका

(म्हणे) ‘भाजप सरकारच्या काळात हिंदू असुरक्षित !’ – आम आदमी पक्षाची रिंकू शर्मा यांच्या हत्येवरून टीका

देहलीत आम आदमी पक्षाचे सरकार आहे. राजधानीत समाजविघातक कारवाया करणारे रोहिंग्या मुसलमान आणि बांगलादेशी घुसखोर अवैधपणे रहात असून त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. याविषयी आपवाले कधील ‘ब्र’ही काढत नाहीत !