केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या त्यागपत्राची मागणी
|

नवी देहली – देहलीतील कायदा आणि सुव्यवस्था वाईट झाली आहे. ती राखण्यात केंद्रीय गृहमंत्रालय सपशेल अपयशी ठरल्याचे अनेक घटनांतून समोर येत आहे. देशाची राजधानी देहलीमध्ये हत्येच्या घटना होणे ही आता सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. या हत्यांसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तरदायी आहेत. भाजप सरकारच्या काळातच हिंदू सुरक्षित नाहीत, अशी टीका आम आदमी पक्षाचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी केली.
आप प्रवक्ता सौरभ भारद्वाज ने कहा कि भाजपा राज में हिंदू सुरक्षित नहीं हैं. | @PankajJainClick#RinkuSharmaMurder #AAP https://t.co/Z1fgI2R9BD
— AajTak (@aajtak) February 13, 2021
देहलीच्या मंगोलपुरी भागात बजरंग दलाचे कार्यकर्ते रिंकू शर्मा यांची धर्मांधांनी केलेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर भारद्वाज यांनी ही टीका केली.
शिर्डी येथे ७०० किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त !
कोंढवा (पुणे) येथील प्रदूषणकारी पशूवधगृह बंद करून अन्यत्र स्थलांतरित करा !
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
‘राजापूर रोड’ रेल्वेस्थानकात उद्वाहनाचे (लिफ्टचे) काम चालू
अवैध प्रवासी वाहतूक करणार्या मालवाहू वाहनांचे परवाने कायमचे रहित करणार ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री