केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या त्यागपत्राची मागणी
|

नवी देहली – देहलीतील कायदा आणि सुव्यवस्था वाईट झाली आहे. ती राखण्यात केंद्रीय गृहमंत्रालय सपशेल अपयशी ठरल्याचे अनेक घटनांतून समोर येत आहे. देशाची राजधानी देहलीमध्ये हत्येच्या घटना होणे ही आता सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. या हत्यांसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तरदायी आहेत. भाजप सरकारच्या काळातच हिंदू सुरक्षित नाहीत, अशी टीका आम आदमी पक्षाचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी केली.
आप प्रवक्ता सौरभ भारद्वाज ने कहा कि भाजपा राज में हिंदू सुरक्षित नहीं हैं. | @PankajJainClick#RinkuSharmaMurder #AAP https://t.co/Z1fgI2R9BD
— AajTak (@aajtak) February 13, 2021
देहलीच्या मंगोलपुरी भागात बजरंग दलाचे कार्यकर्ते रिंकू शर्मा यांची धर्मांधांनी केलेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर भारद्वाज यांनी ही टीका केली.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
कोलकात्याच्या सुरेंद्रनाथ महाविद्यालयामधील तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात सापडली मोठी रक्कम
Corporate Jihad SUD Life Insurance : विमा आस्थापनेतील मुसलमान व्यवस्थापकाकडून हिंदु तरुणीचा छळ !