सर्वोच्च न्यायालयाने देहलीमधील फटाक्यांवरील बंदी कायम ठेवली !
खरेतर फटाक्यांमुळे प्रदूषण होण्यासह पैशांचाही चुराडा होत असल्याने केवळ देहलीपुरती ही बंदी मर्यादित न रहाता सरकारने भारतभर फटाक्यांवर बंदी घालायला हवी !
खरेतर फटाक्यांमुळे प्रदूषण होण्यासह पैशांचाही चुराडा होत असल्याने केवळ देहलीपुरती ही बंदी मर्यादित न रहाता सरकारने भारतभर फटाक्यांवर बंदी घालायला हवी !
देहलीच्या ‘आप’ सरकारमधील समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा देण्यात आली. या वेळी ‘हिंदु देवतांची पूजा करणार नाही आणि त्यांना देव मानणार नाही’, अशी शपथ देण्यात आली.
आम आदमी पक्षाच्या मंत्र्यांचे हिंदुद्वेषी कृत्य !
सर्व प्रकारच्या पाणीदेयकांत ही वाढ होणार असून पुढे प्रत्येक आर्थिक वर्षाच्या प्रारंभी पाणीदेयकात वाढ होणार आहे. आता केलेल्या दरवाढीमुळे सध्याच्या वाढत्या महागाईत नागरिकांना आणखी एका संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
‘राजकीय पक्षात नीतीमत्ता असणारे नेते आहेत’, असे म्हणणे आता धाडसाचे ठरत आहे ! ‘ही लोकशाहीची शोकांतिका आहे’, असे कुणी म्हटल्यास आश्चर्य वाटू नये !
पंजाबमधील आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री भगवंतसिंह मान यांना जर्मनीतील फ्रँकफर्ट विमानतळावर विमानातून खाली उतरवण्यात आले.
धर्मांधांना अटक करण्यास गेल्यावर पोलिसांवर बहुतेक वेळा आक्रमण होते, याविषयी कोणताही निधर्मीवादी पक्ष, नेता किंवा संघटना कधी तोंड उघडत नाही !
मात्र पोलिसांना येथे काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. परत जातांना पोलिसांनी ‘आम्ही पुन्हा येऊ’, असे सांगितले.
केवळ क्षमा मागून या गुन्ह्याचे परिमार्जन होईल, इतका हा गुन्हा सौम्य नाही. यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. हिंदूंनो, देवतांचा अवमान करणार्यांवर दंडात्मक कारवाई झाल्यासच देवतांच्या अवमानाच्या घटना रोखल्या जाऊ शकतात !
ज्यांना ‘भगवान कोण आणि राक्षस कोण ?’, हे ठाऊक नाही, ते समाजाला काय दिशादर्शन करणार ? अशा आसुरी मानसिकतेच्या राजकारण्यांना आजन्म कारागृहातच डांबले पाहिजे !