घाटकोपर येथील बोनान्झा मार्केटमधील आगीत ४० दुकानांची हानी !

यात १ जण गंभीर घायाळ झाला आहे. रात्री ११.३० वाजता येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागली. अग्निशमन दलाने ६ घंट्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

पोलिसांकडून केवळ ४० टक्केच गुन्ह्यांची माहिती प्रसिद्ध !

गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत असतांना पोलिसांनी अशी अपुरी माहिती देण्यामागील कारणांचा शोध घ्यायला हवा ! पोलीसच अशी लपवाछपवी करू लागले, तर राज्यात कायदा-सुव्यवस्था कोण राखणार ?

अधिक तिकीटदर आकारणार्‍या २२३ वाहनांवर कारवाई !

खासगी ट्रॅव्हल्सच्या नियमबाह्य तिकीटदराच्या विरोधातील हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या पाठपुराव्याचा परिणाम !

जगात कोणतीही गोष्ट उपयोगाची नाही, असे नाही !

‘अंधारामुळे प्रकाशाचे, दुर्गंधामुळे सुगंधाचे आणि वेड्यामुळे शहाण्याचे महत्त्व कळते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

काँग्रेस सरकार असे का करत नाही ?

जर कुणी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत असेल, तर त्यांना सरळ गोळ्या घाला. त्यात काहीच अडचण नाही, असे विधान काँग्रेसचे नेते आणि कर्नाटकचे मंत्री के.एन्. राजन्ना यांनी केले.

संपादकीय : सर्वच ‘अनधिकृत’ स्वतःहून हटवा !

केवळ मुसलमानी वास्तूंभोवतीचे वाढीव बांधकामच नव्हे, तर त्या अनधिकृत वास्तू हटवून मंदिरे पुन्हा हिंदूंच्या कह्यात द्या !

रेल्वेची गती !

रेल्वे प्रवास म्हटला की, सध्या तो सुखदायक न ठरता त्रासदायक ठरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे नियोजित वेळेत न येणारी आणि वेळेत न पोचणारी रेल्वेगाडी !

खरा कर्मसंन्यास कोणता ?

 ‘कर्म करून काय मिळणार ? अब्जपती झाला, अंतराळात उड्डाण करता आले, पाण्यावरून चालता आले आणि दुनियेत सर्वश्रेष्ठ विजेता झाला, तरी त्याने काय होणार ? ततः किम ? मरण टाळता येणार नाही.

भारताची प्रगती थांबवण्यासाठी चीनकडून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची निवड !

काँग्रेसची चीनशी वाढती घनिष्ठ मैत्री राष्ट्रघातकी असून त्यावर सरकारने कठोर कारवाई करावी, ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका शिबिराच्या वेळी ठाणे येथील सौ. सविता लेले यांना आलेल्या अनुभूती

‘वातावरण एकदम स्तब्ध आणि स्थिर झाले आहे. तेव्हा जणू काळ थांबला आहे’, असे मला वाटले. मी ‘स्व’चे अस्तित्व पूर्णतः विसरले. त्याच स्थितीत मला श्री भवानीमातेचे दर्शन झाले.