तणावमुक्ती ही परिस्थितीवर नाही, तर दृष्टीकोनावर अवलंबून ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

खरे तर आजच्या विषम परिस्थितीत न घाबरता संकल्पाने कार्य करण्याची आवश्यकता आहे. सध्या अनेक युवक तणावयुक्त वातावरणात जीवन जगत आहेत.

वाघोली (पुणे) येथील ‘पोदार स्कूल’मध्ये महिला पालकांचे ठिय्या आंदोलन !

हे प्रशासनाच्या वेळीच लक्षात का आले नाही ? आता पुन्हा पालकांकडे शुल्क मागणे म्हणजे त्यांच्यावर अन्यायच आहे !

हिंदु देवतांवर आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा ! – भाजपचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सदर ‘पोस्ट’ची सत्यता पडताळून ‘सायबर क्राईम’च्या अधिकार्‍यांना सूचना करत सदर प्रकरणाचे सखोल अन्वेषण करण्याचे आश्वासन दिले.

Ohio Indian Student Death:ओहायो (अमेरिका) येथे अपहरण झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू !

भारतीय संस्थांनी ‘अमेरिका धार्मिक नि वांशिक स्वातंत्र्याच्या दृष्टीने धोकादायक देश बनला आहे’, असा अहवाल बनवून तो जगभरात प्रसारित केला पाहिजे !

Bangalore Bomb Blast: बेंगळुरू (कर्नाटक) येथील बाँबस्फोट कारागृहात राहून रचण्यात आल्याचे उघड !

परप्पन आग्रहार कारागृहात असलेल्या माझ मुनीर याला एन्.आय.ए.च्या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी कह्यात घेऊन त्याची ७ दिवस चौकशी केली.

Imran Khan Bail : पाकिस्तानी सैन्याशी झालेल्या करारामुळे इम्रान खान यांना मिळणार जामीन !

इम्रान खान यांचा पक्ष ‘पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ’ आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यात एक करार झाला असून इम्रान खान यांना नजरकैदेत ठेवले जाईल.

Athos Salome Cancer Prediction : अमेरिकेतील सूर्यग्रहणानंतर कर्करोगाच्या उपचारांत प्रगती होईल !

सूर्यग्रहणानंतर वैज्ञानिक संशोधन, नवीन साहित्य आणि औषध यांचा विकास होऊ शकतो. या प्रगतीमुळे कर्करोग, संसर्गजन्य आजार, अनुवांशिक रोग आदींच्या उपचारांमध्ये परिवर्तन होऊ शकते.

मुंबईमध्ये मराठीत पाटी न लावणार्‍या दुकानांना दुप्पट मालमत्ता कर आकारला जाणार !

मराठी भाषेत नामफलक न लावणार्‍या दुकानांनी तात्काळ मराठी भाषेत फलक लावावेत. याचे पालन न करणारी दुकाने आणि आस्थापने यांवर यापुढे कठोर कारवाई करावी लागेल.

हिंदु राष्ट्र नको, रामराज्य हवे !

पहिल्या टप्प्यात देशात हिंदु राष्ट्राची स्थापना झाली की, पुढे त्याचे रामराज्याच रूपांतर करायचे आहे ! त्यामुळे साक्षी महाराजांनी प्रथम देशात हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करावा

(म्हणे) ‘बंगालमध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (‘एन्.आर्.सी.’) लागू केल्यास संपूर्ण भारत पेटेल ! – लष्कर-ए-तोयबा

अशा प्रकारची धमकी आतंकवादी संघटनेच्या नावाने अन्य कुणी देत आहे का ? याची आधी चौकशी करणे आवश्यक आहे !