काँग्रेससह इंडिया आघाडीतील पक्षांनी स्वतःच्या परिवाराचा विकास केला ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
काँग्रेस समस्यांची जननी असून काँग्रेससह इंडिया आघाडीतील पक्षांनी स्वतःच्या परिवाराचा विकास केला आहे. जेव्हा इंडिया आघाडीवाले षड्यंत्र रचून राज्यातील सत्तेवर आले. त्या वेळीही त्यांनी स्वत:च्या कुटुंबाचा (परिवाराचा) विकास केला.