रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

सनातनच्या आश्रमाची वास्तूरचना अद्भुत,  प्रशंसनीय, वैज्ञानिक आणि कलात्मक आहे. अशी सात्त्विक वास्तूरचना अन्यत्र कुठेही पहाण्यात आली नाही.’

पुण्यश्लोक अहिल्याबाईंचे गाऊया यशोगान ।

श्रावण कृष्ण चतुर्दशी (१.९.२०२४) या दिवशी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी आहे.त्यांना विनम्र अभिवादन करून काव्य श्रद्धांजली वाहूया

भक्त

जो उपास्य दैवताविना वेगळा नाही, त्याच्याविना विचार करू शकत नाही, श्वासोच्छ्वास करू शकत नाही, तो भक्त. ज्या ठिकाणी स्वाभाविक विरक्ती सिद्ध झाली, तो भक्त.

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहरांतील २६ व्यावसायिक मालमत्ता सील !

अग्नीप्रतिबंधात्मक उपाययोजना नसलेल्या आस्थापनांना २ वेळा नोटीस देऊनही अग्नीप्रतिबंधक यंत्रणा नसल्याने वीज, पाणीपुरवठा बंद करून चिखली, कुदळवाडी, तळवडे भागांतील २६ व्यावसायिक मालमत्ता लाखबंद (सील) करण्यात आल्या आहेत.

खासगी रुग्णालयांनी समस्या न सोडवल्यास रुग्णालयांचे परवाने रहित करू !

नागरिकांनी तक्रारी करण्यापूर्वीच महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारी सोडवणे आवश्यक होते; मात्र याकडे दुर्लक्ष करणार्‍या महापालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे.

हिंदूंच्या पैशांनी हिंदूंचे थडगे खोदण्याचा धंदा आणि दुसरे धार्मिक विभाजन !

हिंदुद्वेष्ट्या नेत्यांचा हिंदूंच्याच पैशाने हिंदूंचेचे थडगे खोदण्याचा देशविघातक धंदा असाच पुढे अव्याहत चालू राहील !

केशवराव भोसले नाट्यगृह आग प्रकरणी २२ दिवसांनंतर अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद !

कोल्हापूरचे प्राचीन वैभव असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला ८ ऑगस्टला आग लागली होती. या आगीत नाट्यगृहाची इमारत जळली होती आणि केवळ दगडी बांधकाम शिल्लक राहिले होते.

रौप्यमहोत्सवानिमित्त सनातन संस्थेची आध्यात्मिक वाटचाल !

अनेक उच्चविद्याविभूषितांनी स्वेच्छेने नोकरी-व्यवसाय सोडून धर्मकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. शेकडो कुटुंबे सनातनशी जोडली गेली आहेत. हा एक चमत्कारच म्हणावा लागेल !

देवतेला विशिष्ट फुले किंवा पत्री अर्पण करण्याचे महत्त्व समजून घ्या !

अध्यात्मशास्त्रानुसार देवतेला विशिष्ट फुले किंवा पत्री अर्पण केली जातात. याचे कारण हे की, ती  फुले वा वनस्पती यांमध्ये त्या देवतेचे तत्त्व (चैतन्य) आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक असते. यासंदर्भातील एक संशोधन पुढे दिले आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ या उपक्रमाच्या अंतर्गत जोडले गेलेले धर्मप्रेमी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यामध्ये जाणवलेले पालट अन् त्यांना आलेल्या अनुभूती !

‘वर्ष २०१९ ते २०२३ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्यात आले. त्यांमध्ये अनेक धर्मप्रेमींनी सहभाग घेतला, तसेच काही जणांनी साधनेला प्रारंभ केला.