बोरिवली येथे हिंदु जनआक्रोश मोर्चात दीड सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती !
बांगलादेशातील हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात हिंदु नववर्ष स्वागत समिती, बोरिवलीच्या वतीने १८ ऑगस्ट या दिवशी बोरिवली येथे हिंदु जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
बांगलादेशातील हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात हिंदु नववर्ष स्वागत समिती, बोरिवलीच्या वतीने १८ ऑगस्ट या दिवशी बोरिवली येथे हिंदु जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य ‘डीबीटी’द्वारे आणि गणवेश ठेकेदाराकडून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी दिली.
राज्यात पोलीस दलातील १७ सहस्र ४७१ पदांसाठी भरती प्रक्रिया चालू आहे. यासाठी तब्बल १६ लाख ८८ सहस्र ७८५ अर्ज प्राप्त झाले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे, तरी ते सगेसोयरेचे आरक्षण का देत नाहीत ? स्वत:विषयी गैरसमज पसरवला जात असल्याचा आरोप फडणवीस करत आहेत;
कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनद्वारे देशभर संप घोषित करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची ‘मार्ड’ संघटनाही सहभागी झाली आहे.
पोलीसच जुगार खेळत असतील, तर राज्यात कायदा-सुव्यवस्था राखणार कोण ? अशा पोलिसांना आजन्म कारावासाची शिक्षा करा !
अंनिसचे कार्यकर्ते नक्षलवादी म्हणून पकडले गेले आहेत; एकूणच अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली छुप्या अर्बन नक्षलवादाला पाठिंबा देणार्यांच्या विरोधात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने पुणे येथे मूकनिर्दशने करण्यात आली.
लोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! आधी अवैधरित्या हिंदूंच्या मालमत्ता कह्यात घ्यायच्या आणि विचारणा केल्यास मारहाण करायची ही धर्मांधांची नवी खेळी मोडून काढण्यासाठी त्यांच्यावर उत्तरप्रदेश प्रमाणे कठोर कारवाई हवी.
सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्यावर राज्यात विविध पोलीस ठाण्यांत नोंद झालेले गुन्हे तात्काळ रहित करावेत. यापुढे गुन्हे नोंद करू नयेत, या मागणीसाठी महालगाव येथे १८ ऑगस्ट या दिवशी मोर्चा काढण्यात आला.
समाजातील वाढती हिंसक मनोवृत्ती दर्शवणारी घटना !