जालना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे, तरी ते सगेसोयरेचे आरक्षण का देत नाहीत ? स्वत:विषयी गैरसमज पसरवला जात असल्याचा आरोप फडणवीस करत आहेत; मात्र तो आरोप चुकीचा आहे. मराठा समाजाचे आरक्षण हे देवेंद्र फडणवीस यांनीच रोखले आहे, तसे नसते, तर सगेसोयरेच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते, अशी टीका मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी १९ ऑगस्ट या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केली.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > फडणवीस सगेसोयरेचे आरक्षण का देत नाहीत ? – मनोज जरांगे पाटील
फडणवीस सगेसोयरेचे आरक्षण का देत नाहीत ? – मनोज जरांगे पाटील
नूतन लेख
- श्रीक्षेत्र आळंदी येथे महाराष्ट्रातील गोरक्षक आणि गोशाळाचालक यांच्या वतीने ‘देशी गोवंश बचाव जनआंदोलन’ !
- ज्येष्ठ नागरिकांसाठी आता लोकलगाडीत वेगळ्या डब्याची सुविधा !
- अपेक्षित सुरक्षेच्या अभावी गोवा शासनाच्या ७० टक्के संकेतस्थळांना सायबर आक्रमणाचा धोका
- सासोली येथे ग्रामस्थांच्या सामाईक भूमीत बेसुमार वृक्षतोड
- भरत गोगावले यांना राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता !
- ‘स्वच्छता ही सेवा-२०२४’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, पर्यटन स्थळे ‘शून्य कचरा’ करण्याचा निर्धार !