स्वामी विवेकानंद यांची शिकवण

पर्वतप्राय अडचणी समोर उभ्या राहिल्या, तरी त्यांच्यावर मात करण्याची प्रचंड इच्छाशक्ती तुमच्या ठिकाणी आहे का ? तलवार उपसून सारे जग तुमच्या विरुद्ध उभे राहिले, तुमच्या बायका-मुलांनी साथ दिली नाही, तरी तुम्हाला जे योग्य वाटते, जे सत्य वाटते, ते प्रत्यक्ष करून दाखवण्याची धमक तुमच्यात आहे का ? तुमची सगळी धनदौलत नष्ट झाली, तुमचा सर्व नावलौकिक नाहीसा झाला, तरी सत्याला चिकटून रहाण्याचे धाडस तुमच्यामध्ये आहे का ? अशा परिस्थितीतही सत्याचेच अनुसरण करत तुम्ही आपल्या ध्येयाच्या मार्गावर नेटाने पुढे पुढे जात रहाल का ?
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !