‘देशद्रोही’ बुद्धीप्रामाण्यवादी !

‘भारताला जगात किंमत आहे ती केवळ भारतातील अध्यात्मशास्त्रामुळे. त्यालाच ‘खोटे’ म्हणणारे बुद्धीप्रामाण्यवादी देशद्रोहीच होत !’

धर्मांध मुसलमानांचा कावेबाजपणा जाणा !

जागा नसल्याने कुणी १० मिनिटे मशिदीबाहेर नमाजपठण करत असेल, तर तुम्हाला अडचण आहे; पण कावड यात्रेच्या काळात रस्ते महिनाभर बंद असतात. याने तुम्हाला त्रास होत नाही का ?, असे संतापजनक विधान मौलाना तौकीर रझा यांनी केले.

चि. आदिनाथ दत्तात्रय फोकमारे याचे श्लोक स्पर्धेतील सुयश !

येथील स्काय इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्लोक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत चि. आदिनाथ दत्तात्रय फोकमारे (वय ७ वर्षे) याने द्वितीय क्रमांक मिळवला.

पाकप्रेमी भारतीय बँक युनियन !

कारगिल युद्ध भारतावर लादणारे मुशर्रफ सन्मानपात्र वाटणार्‍या साम्यवाद्यांना कायमचे पाकमध्ये पाठवा !

जनहित पहाणार्‍यांना निवडून द्या !

नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या. यामध्ये विविध पक्षांचे नेते निवडून आले. निवडणुकीपूर्वी प्रत्येक पक्ष आणि त्यांचे नेते लोकांना आश्वासन देतात, ‘आम्हाला निवडून द्या.

पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी राष्ट्रप्रेमींची संघटना हवी !

पारतंत्र्याचा रोग बरा करण्यासाठी केवळ राजकीय, केवळ सामाजिक वा केवळ धार्मिक अशी कोणतीच योजना करून भागत नाही. रोगाचे मूळच खणून काढणारी सर्वंकष संघटनेची रामबाण मात्रा त्यावर द्यावी लागते…

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांची ‘अभंगवाणी’ !

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांनी १६ सहस्रांपेक्षा अधिक अभंगांची निर्मिती केली असून हे सर्व अभंग त्यांना स्फुरलेले आहेत. या अभंगांचे वैशिष्ट्य, म्हणजे हे अभंग सर्वसामान्य मनुष्याला समजतील असे साधे, सोपे आणि भक्तीचा अविट गोडवा असलेले आहेत…

देहली, उत्तरप्रदेशमधील मथुरा, नोएडा आणि फरिदाबाद (हरियाणा) येथे सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा !

या वेळी देहली येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे, मथुरा येथे समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, नोएडा येथे समितीचे श्री. श्रीराम लुकतुके अन् फरिदाबाद येथे समितीचे श्री. कार्तिक साळुंके यांनी उपस्थितांना संबोधित केले.

जगासमोरील समस्या आणि काळाच्या पार्श्वभूमीवर हिंदु धर्म अन् हिंदु राष्ट्र यांचे महत्त्व !

बौद्धिकदृष्ट्या विचार केल्यास स्त्री पुरुषापेक्षा बुद्धीमान आणि कर्तव्यदक्ष असते, हे सहज दिसेल. नोकरी करणार्‍या स्त्रियांत बहुसंख्य स्त्रिया अधिक कर्तव्यपरायण आढळतात.

श्रुति ते रहमत आणि परत श्रुति – प्रवास एका प्रत्यावर्तनाचा !

ऑक्टोबर २०१३ मध्ये श्रुति तिचे घर सोडून मल्लपुरम् येथे गेली आणि ‘मौनथुल इस्लाम सभा’ येथे तिने औपचारिकपणे इस्लाम स्वीकारला.