भारतीय विद्यार्थ्यांच्या मनावर कोरलेला ‘कॅमलिन’चा कालातीत वारसा !
भारतीय शिक्षण क्षेत्रातील वेलबुट्टीदार कापडावर आता वयाने ६० वर्षे असलेल्यांच्या मनांना जोडणारा ‘कॅमलिन’ हा प्रसिद्ध धागा आहे.
भारतीय शिक्षण क्षेत्रातील वेलबुट्टीदार कापडावर आता वयाने ६० वर्षे असलेल्यांच्या मनांना जोडणारा ‘कॅमलिन’ हा प्रसिद्ध धागा आहे.
मी रामनाथी आश्रमात प्रवेश केल्यापासूनच माझा नामजप चांगला होऊ लागला. मी ध्यानमंदिरात १५ मिनिटे बसून नामजप केला. त्या वेळी माझे मन एकाग्र झाले आणि मला आनंद मिळाला.
२९.७.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्यानिमित्त साधकाला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘१७.७.२०२४ या दिवशी मला परात्पर गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी (सनातनच्या ११० व्या (व्यष्टी) संत, वय ८२ वर्षे) यांना देण्यासाठी प्रसाद दिला होता. तो प्रसाद घेऊन मी त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा माझे त्यांच्याशी झालेले संभाषण पुढे दिले आहे.
पू. आजींच्या खोलीतील वातावरण आणि बाहेरील वातावरण यांत पुष्कळ भेद जाणवला. पू. आजींच्या खोलीत प्रवेश करतांना ‘मी एका पोकळीत जात आहे’, असे मला जाणवले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांसाठी किती आणि काय काय करतात ?’, याचे वर्णन रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील बालसाधिका कु. देवांशी घिसे हिने या कवितेतून केले आहे.
मी वैद्यकीय उपचार आणि नामजपादी उपाय करण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आले होते. तेव्हा गुरुकृपेने मला सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांचा सत्संग लाभला. त्या वेळी पू. भार्गवराम यांच्याकडून मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
कु. आरती सुतार यांना घरी असतांना आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
परात्पर गुरु डॉक्टरांच्या सत्संगात जाणवलेला त्यांचा महिमा, त्यांनी केलेले विविध प्रयोग आणि त्यांचा संकल्प अन् त्यांचे अस्तित्व यांमुळे आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
या सर्व महोत्सवांचा १ सहस्र ५५० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला.