गुरुपौर्णिमा आणि श्री गुरु यांचे जीवनातील अनन्य साधारण महत्त्व !
महर्षि व्यासांनी हिंदु तत्त्वज्ञानात जे जे उत्तम आहे, त्याची साररूपाने १८ पुराणे मानवजातीला दिली. व्यासांच्या प्रतिभेतून महाभारताचे कमळ निर्माण झाले.
महर्षि व्यासांनी हिंदु तत्त्वज्ञानात जे जे उत्तम आहे, त्याची साररूपाने १८ पुराणे मानवजातीला दिली. व्यासांच्या प्रतिभेतून महाभारताचे कमळ निर्माण झाले.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे मनुष्यरूपातील श्रीमन्नारायण आहेत’, याचा विसर पडल्याने श्रद्धा न्यून होऊन साधकाचा अहंभाव वाढणे.
मायेच्या भवसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगदपणे बाहेर काढणारे, त्याच्याकडून साधना करवून घेणारे आणि त्याला निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात.
एखाद्या जिवाची आध्यात्मिक उन्नती होत जाते, तेव्हा त्याच्या बाह्य रूपावरून सामान्य व्यक्तीला त्याच्यातील भेद कदाचित लक्षात येणार नाही; पण सूक्ष्मातून जाणणार्याला त्याच्यातील पालट लक्षात येतात.
मंदिराच्या प्रत्येक सूत्राचा बुद्धीच्या स्तरावर कीस पाडणार्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना हे मंदिर म्हणजे एक चपराकच आहे ! यातून हिंदु धर्माचे अद्वितीय महत्त्व लक्षात येते !
आतापर्यंत ‘देव केवळ पंढरपूरमध्येच आहे’, असे नामदेवांना वाटत होते; परंतु आता ‘परमेश्वराचा वास सर्वत्र आहे’, याची त्यांना जाणीव झाली. कृतज्ञतेने त्यांचे डोळे भरून आले.
नामजप करत असतांना मला जाणवले, ‘प.पू. बाबांची गाडी, म्हणजे साक्षात् शेषनाग आहे आणि त्यावर श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर पहुडले आहेत.’
‘हिंदु जनजागृती समिती’च्या ‘समाजसाहाय्य उपक्रमा’च्या अंतर्गत आयोजन
राहुल गांधी यांनी संपूर्ण हिंदु समाजाला हिंसक आणि असत्य म्हणत संपूर्ण हिंदु समाजाचा अपमान केला आहे आणि असे करण्याची ही पहिलीच वेळ नाही. वर्ष २०१० मध्ये तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी हिंदूंना ‘आतंकवादी’ म्हटले होते.
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी २ जुलै या दिवशी एकूण १४ जणांनी आवेदन प्रविष्ट केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवले आहे. उमेदवारी आवेदन मागे घेण्याची मुदत ५ जुलैपर्यंत आहे.