हिंदूंना राजकीय शहाणपण कधी येणार ?

कुठल्याही पक्षाचे सरकार केंद्रात असले, तरी एकगठ्ठा मतदानापुढे त्याला झुकावेच लागते. भारतीय लोकशाहीची ही शक्ती अल्पसंख्यांक समाजाला समजली आणि बहुसंख्य हिंदु समाज अजून कोसो दूर आहे.

सकल राष्ट्रीय उत्पादन अल्प असतांना भारतातून निघत होता सोन्याचा धूर !

संयमी समाज व्यभिचारी झाला, तर जीडीपी वाढतो. गाय जीडीपी न्यून ठेवते, त्यासाठी कोणतेही सरकार गायींना वाचवण्यासाठी जातीने लक्ष घालील, असा विचार करणे, हा भ्रम आहे.

कुठे चालली आहे आजची तरुण पिढी ?

पालक पोलिसांनाच दम देत विचारत होते, ‘‘मुलांनी या वयात या गोष्टी करायच्या नाहीत, तर मग केव्हा करायच्या ?’’ अशा पालकांकडून चांगल्याची काय अपेक्षा करायची ?

संतांनी सांगितलेला नामजप आणि शरणागतभावाने प्रार्थना केल्यावर घराच्या विक्रीच्या प्रक्रियेत येणारी अडचण दूर होणे

‘आमचे पुण्यातील घर विकायचे होते. घराच्या विक्रीच्या प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात सोसायटीकडून ‘ना हरकत’ दाखला मिळण्यास पुष्कळ विलंब होऊन अडचणी येत होत्या. त्या वेळी ‘सद्गुरु सत्यवान कदम यांना विक्रीच्या प्रक्रियेतील अडथळे दूर होण्यासाठी नामजप विचारावा’, असे देवाने मला सुचवले…

पू. (श्रीमती) निर्मला दाते (वय ९१ वर्षे) यांच्या संदर्भात मंगळुरू येथील साधिका आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे यांना आलेल्या अनुभूती

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आलेले पू. निर्मला दातेआजींचे छायाचित्र पाहिल्यावर त्यांच्या छायाचित्राकडे पहात असतांना मला तेथे प्रकाश दिसू लागला. तेव्हा ‘त्यांच्या देहाच्या ठिकाणी केवळ निर्गुण तत्त्व प्रकाशरूपात आहे’, असे मला जाणवले…

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सूक्ष्मातून साधिकेला होत असलेल्या त्रासाविषयी जाणून संबंधित ठिकाणी न्यास करून नामजप करायला सांगणे

माझे जेवण झाल्यावर आणि पोट भरलेले असूनही मला काही ना काही खावेसे वाटत असे. मला काही वेळा संयम ठेवता न आल्याने मी खात होते. असे २ – ३ वेळा झाल्यावर, ‘हा आध्यात्मिक त्रासाचा भाग वाटून मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना या त्रासासाठी नामजपादी उपाय विचारले…

नियोजनकौशल्य असलेल्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. वर्धिनी वासुदेव गोरल (वय २८ वर्षे) !

आषाढ शुक्ल दशमी (१६.७.२०२४) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्‍या सौ. वर्धिनी वासुदेव गोरल यांचा २८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या समवेत सेवा करणार्‍या सौ. अनुराधा निकम यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

महर्लाेकातून जन्माला आलेली ६२ टक्के आध्यात्मिक पातळीची बोरी (फोंडा, गोवा) येथील कु. स्पृहा बंगाळ (वय ११ वर्षे) !

कु. स्पृहा बंगाळ (वय ११ वर्षे) हिची तिची आई सौ. कल्याणी बंगाळ यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

प्रेमभाव आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर असणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील चि. हृषिकेश प्रसाद लेले (वय १० वर्षे) !

एक दिवस त्याची आजी दिवसभर काम करत होती. दिवसभर त्याचे लक्ष आजीकडेच होते. संध्याकाळी ती जरा पहुडली होती. त्या वेळी हृषिकेश त्याच्या चुलत भावाशी खेळत होता. ‘आजी झोपली आहे’, हे पाहून तो खेळ अर्धवट सोडून आजीकडे गेला आणि त्याने आजीचे पाय आणि डोके चेपून दिले.

गुरुपौर्णिमा महोत्सव पार पडल्यावर साधिकांना रिक्शाने घरी जातांना अनेक अडचणी येणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने एका रिक्शावाल्याने साधिकांना घरापर्यंत सुखरूप पोचवणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आम्ही आपत्कालीन परिस्थितीतून वाचलो, त्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता !