महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींवर कारवाई करा ! – के. मंजूलक्ष्मी, प्रशासक, कोल्हापूर

पंचगंगा नदीची पाणीपातळी सतत वाढत असल्याने संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या सिद्धतेचा आढावा ८ जुलै या दिवशी कोल्हापूर महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी घेतला.

सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना उच्च न्यायालयात उपस्थित रहाण्याचे आदेश

पंतप्रधान कार्यालयात सुरक्षा सल्लागारपदी कार्यरत असल्याचे भासवून लोकांना फसवणारी कश्मिरा पवार आणि गणेश गायकवाड यांना सातारा पोलिसांनी अटक केली होती; मात्र सातारा पोलिसांच्या तपासाविषयी मुंबई उच्च न्यायालयाने शंका उपस्थित केली आहे.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ अहिल्यानगर शहरात ‘ट्री गार्ड’सह शेकडो वृक्षांची लागवड !

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ अहिल्यानगरमधील प्रादेशिक परिवहन कार्यालय (आर्.टी.ओ.) आणि केडगाव येथील पाच गोडाऊन प्रांगणात विविध प्रकारच्या शेकडो वृक्षांची ‘ट्री गार्ड’ (झाडाच्या सुरक्षेसाठी लावलेला पिंजरा) लावून वृक्ष लागवड करण्यात आली.

‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी महापालिकेची कार्यवाही चालू !

केवळ बक्षीस मिळवण्यासाठीच चांगली कामगिरी करण्यापेक्षा कायमच परिसर स्वच्छ रहाण्यासाठी उपाययोजना काढायला हव्यात !

पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील ‘एल्प्रो मॉल’मध्ये भारतीय संस्कृती नवीन पिढीला कळण्यासाठी वारीचा आकर्षक देखावा सिद्ध !

मॉल म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर पाश्चिमात्य संस्कृती येते. अशातच संस्कृती जपण्याच्या उद्देशाने पुणे येथील ‘एल्प्रो मॉल’मध्ये एक अत्यंत अनोखा, सुंदर आणि अतिशय आकर्षक वारीचा देखावा सिद्ध करण्यात आला आहे.

मुंबईतील ८ ब्रिटीशकालीन रेल्वेस्थानकांची नावे पालटण्याचा ठराव विधानसभेत एकमताने संमत !

अत्याचारी ब्रिटिशांनी ठेवलेलेल्या त्यांच्या अस्तित्वाच्या सर्व पाऊलखुणा समयमर्यादा ठेवून पुसणे आवश्यक !

आषाढी यात्रेसाठी ‘एस्.टी.’च्या २५० अधिक गाड्यांचे नियोजन !

भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने २५० अधिक गाड्यांचे नियोजन केले आहे. १३ ते २२ जुलै या कालावधीत या गाड्या प्राधान्याने कोल्हापूर, संभाजीनगर, इचलकरंजी, गारगोटी, मलकापूर या, तसेच अन्य आगारांमधून सोडण्यात येणार आहेत.

अहंभाव असलेले डॉक्टर आणि अहंभावशून्य भगवंत !

‘आधुनिक वैद्य (डॉक्टर) रुग्णांना लहान-मोठ्या आजारांतून वाचवतात आणि त्याचा त्यांना अहंभाव असतो. याउलट भगवंत साधकांना भवरोगापासून, म्हणजे जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करतो, तरी तो अहंशून्य असतो !’

गुरुपौर्णिमेला ११ दिवस शिल्लक

गुरूंना त्यांच्या गुरूंकडून ज्ञान विनामूल्य मिळालेले असल्याने तेही ते विनामूल्यच देतात !

हिंदूंनो, धर्मांधांचा ‘नाम जिहाद’ जाणा ! 

‘झी न्यूज’ या वृत्तवाहिनीने उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश राज्यांत शोधमोहीम चालवून धक्कादायक माहिती उघड केली आहे. यामध्ये दुकाने आणि ढाबे यांना हिंदूंच्या देवतांची नावे असली, तरी त्यांचे मालक मुसलमान असल्याचे निष्पन्न झाले आहे.