धर्मशिक्षणवर्गामुळे धर्मप्रेमींमध्ये झालेले पालट

धर्मप्रेमींच्या गावातील एका धर्मप्रेमीने ‘नशामुक्ती संघटना’ स्थापन केली आणि धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या धर्मप्रेमींना सहभागी करून घेतले. धर्मप्रेमींनी त्या संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. त्याला परिसरातील मद्य पिणार्‍यांचा प्रतिसाद मिळू लागला आणि त्यामुळे काही मद्य पिणारे व्यसनमुक्त झाले.

यवतमाळ येथील चि. ओजस्वी प्रशांत सोळंके (वय ४ वर्षे) हिने गाठली ६३ टक्के आध्यात्मिक पातळी !

विदर्भातील सनातनचे साधक त्यांच्या व्यष्टी साधनेचा आढावा नियमितपणे उत्तरदायी साधकांना पाठवत होते. त्याविषयीचा आढावा चि. ओजस्वी वडिलांसमवेत पाठवत होती.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त सहभागी झाल्यावर आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर जाणवलेली सूत्रे – भागवताचार्य (अधिवक्ता) श्री राजीवकृष्णजी महाराज झा

‘हनुमंताप्रमाणे हृदयात परमात्म्याचा वास ठेवून धर्मकार्य आणि राष्ट्रकार्य केले पाहिजे’, याची जाणीव भारतातील सर्व हिंदु धर्मवीर, सर्व धार्मिक संघटना, साधू-संत आणि परिषदा यांनी ठेवली पाहिजे.

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार वाचून साधकाचे झालेले चिंतन !

‘५.६.२०२४ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार’ यांमध्ये ‘एखाद्या भक्ताला देवाचे दर्शन झाल्यावर त्याला मिळणारा आनंद हा निवडणुकीच्या निकालाच्या आनंदाच्या कैक पटींनी अधिक असतो’, असे लिहिले होते. हे वाचल्यावर माझ्या मनात पुढील विचार आले.

नामजप करत अन्न ग्रहण करणे, हे पवित्र यज्ञकर्मच !

कर्मकांडाप्रमाणे यज्ञ करतांना अग्नि, आहुती आणि मंत्रजप यांची आवश्यकता भासणे, जठरातील अग्नी प्रज्वलित झाल्यानंतरच भूक लागून नामजप करत अन्न ग्रहण करणे केल्यास ते यज्ञकर्म होणे

गोवा येथील सौ. मीनल राजेंद्र शिंदे यांना टंकलेखनाची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

सेवा करतांना मला देहाचा विसर पडतो. जेव्हा मी सेवेत असते, तेव्हा मला शारीरिक दुखण्याचा विसर पडतो. धारिका टंकलेखन किंवा वाचन करतांना मला स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पडतो आणि माझे मन एकाग्र होते. अनेकदा मला वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटते.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

८.५.२०२३ या दिवशी मी ध्यानमंदिरात बसून नामजप करत असतांना मला सूक्ष्मातून दिसले, ‘श्रीमन्नारायण स्वरूप गुरुमाऊली श्रीविष्णूच्या रूपात शेषनागावर पहुडली आहे. शेषनागाच्या डोळ्यांतून केशरी आणि पिवळा या रंगांचा प्रकाश प्रक्षेपित होत आहे…

साधकांनो, अन्य कुणाचेही स्वभावदोष न सांगता अंतर्मुख राहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगाचा लाभ घेणे आवश्यक !

सेवा करतांना घडलेले संघर्षाचे प्रसंग आठवत असतांना साधकाला डोके जड होऊन निरुत्साही वाटणे आणि सत्संगाचा आनंद घेता न येणे…

स्मृतीभ्रंश होऊनही प.पू. भक्तराज महाराज आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना न विसरणार्‍या देवद (पनवेल) आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती विजयालक्ष्मी चव्हाण (वय ८८ वर्षे) !

‘देवद आश्रमातील उत्पादन बांधणी सेवेशी संबंधित सेवा करणार्‍या श्रीमती विजयालक्ष्मी चव्हाण (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ८८ वर्षे) यांना वयोमानानुसार स्मृतीभ्रंश झाला आहे. त्यांना काहीही आठवत नसूनही त्या पुष्कळ आनंदी असतात. त्यांच्याविषयी मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.