२ दिवसांपासून वातानुकूलित यंत्रणा बंद !
रेल्वे प्रशासन ही समस्या कधी सोडवणार ? प्रवाशांची गैरसोय करणार्या रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणाच यातून उघड होतो.
रेल्वे प्रशासन ही समस्या कधी सोडवणार ? प्रवाशांची गैरसोय करणार्या रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणाच यातून उघड होतो.
‘पाश्चात्त्यांची संशोधनपद्धत आहे, ‘माहिती गोळा करा, तिचे सांख्यिकी विश्लेषण (Statistical analysis) करा आणि मग निष्कर्ष काढा.’ याला अनेक वर्षे लागतात. याउलट साधनेत प्रगती झाली की, क्षणात जगातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळते.’
कु. मृणाल मनमाडकर हिला इयत्ता १० वीच्या सी.बी.एस्.ई. परीक्षेत ९१ टक्के गुण ! कु. चिन्मय मुजुमले याला दहावीत ९१.४० टक्के गुण प्राप्त !
भरुच (गुजरात) येथे अल्ताफ हुसेन शेख नावाच्या मुसलमान तरुणाने रस्त्यावरून चालत जाणार्या ६ जैन साध्वींवर आक्रमण केले. आक्रमण करण्यापूर्वी आरोपी तरुण बराच वेळ जैन साध्वींचा पाठलाग करत होता.
चि. मल्हार जयेश बोरसे याला ३ र्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने येथील एस्.जी.एम्. नगरमधील ‘नेहा पब्लिक स्कूल’मध्ये ‘नैतिक मूल्य आणि गुणसंवर्धन’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
मनुस्मृती जाळण्याची मोहीम उघडणारे अन्य पंथियांतील स्त्रियांच्या घोर दुःस्थितीविषयी ‘ब्र’ही उच्चारत नाहीत !