मुलांची हिंस्र मानसिकता !
पालकांनी मुलांना शिक्षकांचा आणि मोठ्यांचा आदर करणे, त्यांच्याशी नम्रतेने वागणे, त्यांचे ऐकणे आदी गोष्टी शिकवण्याची आवश्यकता आहे, तरच उद्याची नीतीमान पिढी निर्माण होईल !
पालकांनी मुलांना शिक्षकांचा आणि मोठ्यांचा आदर करणे, त्यांच्याशी नम्रतेने वागणे, त्यांचे ऐकणे आदी गोष्टी शिकवण्याची आवश्यकता आहे, तरच उद्याची नीतीमान पिढी निर्माण होईल !
‘२२.५.२०२४ या दिवशी मला भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांची भेट घेण्याची संधी मिळाली. तेव्हा मी त्यांना विचारलेले काही प्रश्न आणि त्यांची त्यांनी दिलेली उत्तरे पुढे दिली आहेत.
राम-कृष्णाने भारतीय जीवनाला अनन्यसाधारण उंचीवर नेऊन ठेवले. त्यांचा आदर्श सर्वांना हितावहच ठरणार आहे. कोणत्याही काळात या अलौकिक पुरुषांची चरित्रे आणि रामायण-महाभारत हे ग्रंथ कुणालाही महान बनवल्याविना रहाणार नाहीत.
प्रारब्धाने बुद्धीमध्ये काहीही विचार उत्पन्न झाले, तरी त्याप्रमाणे वागणे अथवा न वागणे, हे आपल्या हातामध्ये आहे आणि म्हणून तर मनुष्य हा श्रेष्ठ आहे. बुद्धीला आवरण्याची युक्ती साधायला आज्ञापालन हे सर्वोत्कृष्ट साधन समजावे.
धाडसी बना. धैर्य सोडू नका. सहस्र वेळा अयशस्वी झाला, तरीही ईश्वराच्या मार्गावर एक पाऊल पुढे ठेवा, पुनश्च ठेवा, परत ठेवा, यश अवश्य मिळेल.
मनुस्मृतीतील आक्षेपार्ह लिखाणाचा आम्ही प्रचार करीत नाही; मात्र ज्या श्लोकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा प्रस्ताव आहे, त्या श्लोकात एकही चूक नाही.
अभिनेते आणि दिग्दर्शक रणदीप हुडा यांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाविषयी पुष्कळ लिहून आले आहे. त्यामुळे परीक्षण म्हणून वेगळे काही न लिहिता चित्रपटाच्या अनुषंगाने मुक्त चित्रण लिहिण्याचा छोटासा प्रयत्न.
सामान्य जनतेने याला भुलू नये आणि वस्तूस्थिती नेमकी काय आहे ? हे तिला कळावे यासाठी हा शब्दप्रपंच ! राज्यघटना कशी बनली ? हे पहिले जाणून घेणे प्रथम आवश्यक आहे.
हिंदु संतांच्या चमत्कारांना ‘अंधश्रद्धा’ ठरवणारे पुरो(अधो)गामी ख्रिस्त्यांच्या संतपणाच्या दाव्याविषयी काही बोलत का नाहीत ?
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !