कानपूरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने ९ दिवसांत १३० जणांचा मृत्यू !
रुग्णालयांमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेने आकडा वाढला आहे. या आकड्याने सगळेच हैराण आहेत. आतापर्यंत कधी एवढे मृत्यू झाले नव्हते. कोरोनानंतरचा प्रभाव आणि सर्दी यांचे घातक मिश्रण बनत आहे.