बांगलादेशात मुसलमानांकडून हिंदूच्या दुकानावर आक्रमण !
मुसलमानाने हिंदु दुकानदारावर धार्मिक भावना दुखावण्याचा आरोप करत अन्य मुसलमानांना बोलावून त्या दुकानावर आक्रमण केले.
मुसलमानाने हिंदु दुकानदारावर धार्मिक भावना दुखावण्याचा आरोप करत अन्य मुसलमानांना बोलावून त्या दुकानावर आक्रमण केले.
उत्तरप्रदेशात हिंदुत्वनिष्ठ सरकार सत्तेत असूनही धर्मांध उद्दामपणे वागून हिंदु युवतींना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतात, हे संतापजनक ! त्यांच्यावर वचक निर्माण करण्यासाठी सरकारने कठोर उपाययोजना राबवणे आवश्यक !
अमेरिकेचे म्हणणे आहे की, रशियाने आतापर्यंत क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केला होता; मात्र आता शस्त्रसाठ्यामध्ये घट होऊ लागल्याने तो जुनी शस्त्रे वापरत आहे.
राज्यात बनावट कागदपत्रे सिद्ध करून भूमी बळकावून तिची विक्री केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्यानंतर गोवा सरकारने ऑगस्ट २०२२ मध्ये या प्रकरणी आयोग नेमून आयुक्तपदी निवृत्त न्यायाधीश व्ही.के. जाधव यांची नेमणूक केली होती.
कौटुंबिक कलह, हत्या, आत्महत्या आदी मनाशी संबंधित समस्यांच्या निराकरणासाठी समाजाला आध्यात्मिक साधना शिकवणे आवश्यक !
कर्नाटक सरकारने कळसा आणि भंडुरा प्रकल्प उभारून म्हादईचे पाणी मलप्रभा नदीत वळवण्यासाठी केंद्राकडे अनेक दाखल्यांची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातील अधिकार्यांनी ही भेट दिली आहे.
१३ जानेवारीपासून विविध स्वरूपाची आंदोलने चालू करण्याचा सामूहिक निर्धार करण्यात आला आहे. परिस्थितीने मागणी केल्यास ‘काणकोण बंद’ची हाक देण्यास मागेपुढे पहाणार नाही.
केंद्रीय जलआयोगाने कळसा आणि भंडुरा अहवाला’ला (डी.पी.आर्.) दिलेली मान्यता रहित करावी आणि यासाठी गोवा सरकारने केंद्रावर दबाव आणावा, अशी जनभावना आहे. या पार्श्वभूमीवर ही गृहमंत्र्यांसमवेत होणारी बैठक महत्त्वाची आहे.
या आगीत कोट्यवधी रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज ! आग लागल्याने कारखान्यातील सर्व कामगार त्वरित बाहेर पडल्याने जीवितहानी टळली; मात्र एक कामगार या दुर्घटनेत घायाळ झाल्याची माहिती अग्नीशमन दलाच्या सूत्रांनी दिली.
या प्रकरणी अनेक तक्रारी केल्या, सर्वसामान्य नागरिक उपोषणाला बसले; मात्र चोरी होऊनही तक्रार घेतली जात नाही किंवा कोणताही विभाग त्याचे उत्तरदायित्व स्वीकारत नाही, हे दुर्देवाचे आहे.