हिंदु युवतींनी रणरागिणी होऊन ‘लव्ह जिहाद’चा सामना करण्यासाठी सिद्ध व्हावे ! – सौ. गौरी जोशी, रणरागिणी शाखा
ज्या देशात पुरुषांच्या बरोबरीने नव्हे, तर प्रसंगी युद्धात नेतृत्व घेऊन धर्मांध आक्रमकांना परतवून लावणार्या राजमाता जिजाऊ, राणी चेन्नम्मा यांसारख्या शूर, कर्तबगार स्त्रिया झाल्या, त्या देशातील हिंदु तरुणी धर्मांधांच्या खोट्या प्रेमाला फसून ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत.