
नवी देहली – एका प्रकरणाच्या निकालासाठी २ मास विलंब झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण गवई यांनी १० जानेवारी या दिवशी पक्षकारांची क्षमा मागितली. निकालासाठी विलंब का झाला ? याचे कारणही त्यांनी पक्षकारांना सांगितले. निकाल देण्यास विलंब झाल्यामुळे न्यायमूर्तींनी क्षमा मागण्याचे देशातील हे कदाचित् पहिलेच उदाहरण आहे.
देश में पहली बार! फैसला सुनाने में हुई 2 महीने की देरी, सुप्रीम कोर्ट के जज ने भरी अदालत में मांगी माफी #News #Dailyhunt #SC https://t.co/oMa9eLnRMT
— Dailyhunt Hindi (@DH_Hindi) January 10, 2023
चंडीगडमधील पक्षकाराच्या घराच्या संदर्भातील याचिकेवर न्यायमूर्ती गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपिठाने ३ नोव्हेंबर २०२२ या दिवशी निकाल राखीव ठेवला होता, तो १० जानेवारी या दिवशी दिला. या वेळी न्यायमूर्ती गवई म्हणाले की, या निकालास विलंबामुळे प्रथम आपली क्षमा मागतो. या खटल्यात कायद्यातील नियम, तथ्य, तरतुदी यांविषयीच्या गोष्टींचा मला अभ्यास करावा लागला, त्यामुळे वेळ लागला.
४ वर्षांनंतरही चौकशी अहवाल उघड न केल्यावरून अनिल देशमुख यांची राज्यपालांकडे तक्रार !
स्वारगेट (पुणे) बसस्थानकातील अस्वच्छ उपाहारगृह तुकाराम मुंढे यांनी केले बंद !
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल २० जून या दिवशी !
भारत हिंदूबहुल असल्याने धर्मनिरपेक्ष, एखादा इस्लामी देश धर्मनिरपेक्ष असल्यास सांगा ! – राजा भैया, आमदार, उत्तरप्रदेश
मधुबनी (बिहार) येथील मशिदीतून मौलाना इजहार याला अटक !
‘आधार कार्डचा वापर केवळ ओळखीसाठी असावा’ या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि राज्ये यांना नोटीस