मराठवाड्यात ६१ शहरांवर जलसंकट !

मराठवाड्यावर यंदाही पावसाअभावी पाणीटंचाईचे संकट असून विभागातील ८० पैकी ६१ मोठ्या शहरांना पाणीपुरवठा करणारे स्रोत डिसेंबर अखेर आटतील, असा अहवाल नगरपालिका आणि महापालिका यांनी दिला आहे.

(म्हणे) ‘उदयनिधी यांचा धर्म आणि परंपरा यांना दुखावण्याचा हेतू नव्हता !’ – तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन

उदयनिधी यांचा द्रमुक पक्ष हिंदु धर्मविरोधी आहे, त्याची तीच विचारसरणी आहे, हे जगजाहीर आहे. त्यामुळे उदयनिधी यांनी केलेली विधाने सनातन धर्माच्या विरोधातच आहेत, यात कुणालाच दुमत नाही !

भारतानंतर जपानचीही चंद्रमोहीम !

भारताच्‍या ‘चंद्रयान-३’च्‍या यशानंतर इतर देशांनीही चंद्रावर उतरण्‍यासाठी मोहीम हाती घेतली आहे. जपानने चंद्रावर जाण्‍यासाठी पावले उचलली आहेत.

(म्हणे) ‘भारताने स्‍वतःला हवे ते म्‍हणावे; मात्र ‘भारत व्‍यापक आर्थिक सुधारणा करू शकतो का ?’, हा मोठा प्रश्‍न !’ – ‘ग्‍लोबल टाइम्‍स’

भारत काय करू शकतो आणि काय नाही, हे जग पहात असून चीनने यात नाक खुपसू नये !

‘नासा’ने काढले चंद्रावर उतरलेल्या ‘चंद्रयान-३’चे छायाचित्र !

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने भारताच्या ‘चंद्रयान-३’चे ते चंद्रावर ज्या ठिकाणी उतरले आहे, त्याचे छायाचित्र प्रसारित केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मणीपूर सरकारकडे उत्तर मागितले

मणीपूर सरकारने देशातील संपादकांची संघटना असलेल्या ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’विरुद्ध नोंदवला आहे.

ओंकारेश्वर मंदिरातील संतांना भूमीत श्री हनुमानाची मूर्ती असल्याचा स्वप्नदृष्टांत !

‘उत्खननात श्री हनुमानाची दोन ते अडीच फूट उंचीची मूर्ती सापडेल’, असे या संतानी सांगितले. उत्खननाच्या वेळी मूर्ती दिसू लागली.

जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण राहिले पाहिजे ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

आरक्षण हे काही आर्थिक आणि राजकीय बरोबरीपुरते मर्यादित नाही, तर ते सामाजिक बरोबरी आणि मान मिळणे, यांसाठी आहे. त्यामुळे राज्यघटनासंमत आरक्षणाचे संघाने नेहमीच समर्थन केले आहे.

आतंकवाद्यांच्या आक्रमणात पाकचे ११ सैनिक ठार

पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील चित्राल जिल्ह्यातील अफगाणिस्तानच्या सीमेवरील २ चौक्यांवर ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या आतंकवादी  संघटनेने केलेल्या आक्रमणात पाकचे ११ सैनिक ठार घायाळ झाले.

खलिस्‍तानी आतंकवाद संपवण्‍यासाठी ब्रिटन भारतासमवेत ! – पंतप्रधान ऋषी सुनक

ऋषी सुनक यांनी असे केवळ म्‍हणू नये, तर प्रत्‍यक्ष कृती करावी, असेच भारताला वाटते !