(म्हणे) ‘जी-२० परिषदेच्या वेळी काश्मिरी लोकांनी देहलीवर आक्रमण करावे !’-खलिस्तानी आतंकवादी पन्नू

खलिस्तान्यांना धडा न शिकवल्यामुळे ते अधिकाधिक उद्दाम होऊन अशा प्रकारे चिथावण्या देत आहेत. त्यांना जन्माची अद्दल घडेल, अशी कृती सरकारने करणे अपेक्षित !

पंतप्रधान मोदीही ‘काँग्रेसमुक्त भारत’ असे म्हणतात, तेव्हा ‘कुणाला मारायचे’, असे नसते !

उदयनिधी जगभरात जिहादी आतंकवाद जो काही विध्वंस करत आहेत, तो ज्या धर्मामुळे होत आहे, तो संपवण्याविषयी ते का बोलत नाहीत ?

चीनने बलुचिस्तानपासून दूर रहावे !

बलोच जगाच्या इतिहासामध्ये एक स्वतंत्र आणि सार्वभौम देश आहोत. विदेशी शक्ती पाकिस्तान सरकारशी हातमिळवणी करून बलुचिस्तानची लूट करत आहेत. हे थांबले पाहिजे.

इस्रोच्या महिला शास्त्रज्ञ एन्. वलरमथी यांचे निधन

‘चंद्रयान-३’च्या प्रक्षेपणापूर्वी ‘काऊंटडाऊन’ करणार्‍या ‘इस्रो’च्या महिला शास्त्रज्ञ एन्. वलरमथी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ३ सप्टेंबरच्या रात्री निधन झाले.

जालन्याच्या घटनेची अपर पोलीस महासंचालकडून चौकशी  ! – मुख्यमंत्री

जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेनंतर जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

मराठा आरक्षणाविषयी सरकार गंभीर ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मराठा समाजाला पूर्ण आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने काम करत आहे, असे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिले.

मुंगेर (बिहार) येथे मुसलमानांच्या मिरवणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासाने १८ मंदिरे आणि ८ पुतळे यांना पुरवले संरक्षण !

हिंदूंच्या मंदिराना संरक्षण पुरवण्याची मुसलमान मागणी का करतात ? याचे उत्तर मुसलमान आणि बिहार पोलीस यांनी दिली पाहिजे !

‘इस्रो’ने चंद्रवरील ‘विक्रम’ लँडर काही सेंटीमीटर वर उडवून पुन्हा सुखरूप खाली उतरवले !

भविष्यातील मोहिमेच्या उद्देशाने केलेला प्रयोग यशस्वी !

मुसलमान तरुणाच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलेल्या हिंदु तरुणीची आत्महत्या !

लव्ह जिहादपासून वाचण्यासाठी प्रत्येक हिंदु मुलगी आणि महिला यांना धर्मशिक्षण देणे अनिवार्य आहे ! हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे !

ओडिशामध्ये पाऊस आणि वीज पडून १२ जणांचा मृत्यू

हवामान खात्याने पुढील ४ दिवस राज्यातील इतर भागातही मुसळधार पावसाची चेतावणी दिली आहे. वीज कोसळल्याने ८ गुरांचाही मृत्यू झाला आहे.