पंजाबमधील ‘जी-२०’ची संमेलने रहित करण्याची शक्यता !

जर असे घडले, तर ते भारतासाठी लज्जास्पद असेल ! भारत खलिस्तानवाद्यांकडे गांभीर्याने कधी पहाणार ? असा प्रश्‍न निर्माण होतो !

भारत आता चीनऐवजी जपानकडून अधिकाधिक वैद्यकीय उपकरणे आयात करणार !

एम्.आर्.आय., अल्ट्रासोनिक आदी वैद्यकीय उपकरणे आता जपानकडून विकत घेतली जातील, असा निर्णय भारताकडून घेण्यात आला आहे. पूर्वी चीनकडून ही उपकरणे विकत घेतली जात होती.

बिहारमधील प्रिया दास नावाच्या तरुणीने चुलीवर मनुस्मृति जाळून त्याद्वारे पेटवली सिगारेट !

मनुस्मृति जाळणे आता ‘फॅशन’ झाली आहे; मात्र अशा लोकांना ‘कोणतेही पुस्तक जाळल्याने त्यातील विचार नष्ट होत नाहीत’, हे कधी लक्षात येत नाही !

पाकने लोकसंख्येवर नियंत्रण ठेवले असते, तर आजच्या सारखी स्थिती आली नसती !

भारतातील लोकसंख्या कोण वाढवत आहे, हे जगजाहीर आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे, अन्यथा भारताचाही ‘पाक’ झाल्यास आश्‍चर्य वाटू नये !

(म्हणे) ‘होळी लहान करा, पुरणपोळी दान करा !’ – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

होळीमध्ये अग्निदेवतेला अर्पण करायची पोळी गरिबांना वाटायला सांगणार्‍या अंनिसच्या कार्यकर्त्यांनो, तुम्हाला गोरगरिबांना पोळ्या वाटायच्या असतील, तर त्या स्वतंत्रपणे जमा करून का वाटत नाही ? हिंदूंच्या सणांच्या आयत्या ‘पिठा’वर सामाजिक कार्याच्या ‘रेघोट्या’ का मारता ?

सीसीटीव्हीला चुना लावून चोरट्यांकडून रकमेची चोरी !

हिंदूंनो, मंदिरांमध्ये वारंवार होणार्‍या चोर्‍या रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे, हे लक्षात घेऊन त्यासाठी संघटित व्हा !

राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात होळीच्या पार्श्‍वभूमीवर जमावबंदी आदेश लागू

काँग्रेसचे राज्य म्हणजे पाकिस्तानी राजवट ! आणखी किती दिवस हिंदू राजस्थानमध्ये काँग्रेसला राज्य करू देणार आहेत ? अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी कधी अशी बंदी घातली जाते का ?

सिंधुदुर्ग : तिलारी खोर्‍यातील हत्ती हटवा, अन्यथा त्यांना गोळ्या घालण्याची अनुमती द्या !

हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन आतंकवाद्यांकडून जनतेचे रक्षण काय करणार ?

गोव्यात २४ घंट्यांत आगीसंबंधी ७९ घटना

राज्यात नोंद झालेल्या एकूण ७९ घटनांपैकी ७० घटना या गवत किंवा बागायती यांना आग लागण्यासंबंधी होत्या, तर उर्वरित ९ घटना या अन्य स्वरूपाच्या होत्या.

मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था : २० मार्चला मुंबईत जनआक्रोश आंदोलन

जनआक्रोश आंदोलन आता गावागावांत आणि वाडीवाडीत वणव्यासारखे पेट घेत आहे. मुंबई-गोवा महामार्गाची इतकी वर्ष दुरवस्था झाली आहे की, त्याकडे सरकार लक्ष देत नाही. हे आम्ही लोकांना पटवून सांगत आहोत.