पोलीस अधिकार्याच्या पिस्तुलातून झालेल्या गोळीबारात पोलीस उपनिरीक्षक गंभीर घायाळ !
मोक्का प्रकरणातील फरार आरोपीला पकडण्याचे प्रकरण
मोक्का प्रकरणातील फरार आरोपीला पकडण्याचे प्रकरण
अंधश्रद्धा निर्मूलन आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे, या नावाखाली आयोजित कार्यक्रमांतून हिंदु धर्म, प्रथा- परंपरा, देवता, संत यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह टीका करण्यात आल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे.
वेदांशीप्रमाणे मुलींवर लहानणापासूनच शौर्याचे संस्कार असतील, तर ती कुणाही आफताब पूनावाला किंवा इक्बालच्या षड्यंत्राला बळी पडणार नाही आणि पुढची पिढी नक्कीच राष्ट्र-धर्मप्रेमी होईल !
‘पालापाचोळ्याच्या आच्छादनामुळे मातीचा पृष्ठभाग झाकला जातो. तो झाकल्याने पुष्कळ लाभ होतात. ‘आच्छादन करणे (भूमी झाकणे)’, हा नैसर्गिक शेतीतील महत्त्वाचा स्तंभ आहे.
‘आयकर विभागाकडून ‘बीबीसी’ (ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन) या वृत्तसंस्थेच्या देहली आणि मुंबई येथील कार्यालयांचे गेले काही दिवस सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण ६० घंट्यानंतर संपले.
गेली अनेक वर्षे हिंदु समाजावर होणार्या अन्यायाच्या विरोधात लोकशाहीच्या मार्गाने उठवलेला कायदेशीर आणि शिस्तबद्ध आवाज म्हणजे हिंदु जनआक्रोश मोर्चा होय. सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी संपर्क झाल्यामुळे सर्वसामान्य हिंदु समाज म्हणून या मोर्चात रस्त्यावर उतरत आहे.
‘पूर्वीच्या काळी आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती लहान मुलांच्या कानांमध्ये तेल घालायचे. मुलांनाही ते आवडायचे आणि गंमत वाटायची; पण नंतर वेगवेगळ्या माध्यमांतून ‘कर्णपूरण’ म्हणजे कानांत तेल घालण्याविषयी काही मतमतांतरे प्रचलित झाली अन् ते बंद झाले.
यामध्ये १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल असे साहित्य दिले जाणार आहे. गुढीपाडव्यापासून पुढील १ मास कालावधीसाठी १०० रुपये प्रतिसंच शिधा देण्यात येणार आहे.
आमच्या घराच्या सभोवताली पुष्कळ मोठी (आंबा, फणस, काजू, सागवान यांची) झाडे आहेत. त्या झाडांवर अनेक पक्षी येऊन बसतात. ३०.१२.२०२२ या दिवशी घराच्या बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडावर एक पक्षी बसला होता.
‘एकदा एका सत्संगात एका साधिकेने परात्पर गुरु डॉक्टरांना पुढील प्रश्न विचारला, ‘‘तुम्ही सर्वांवर निरपेक्ष प्रेम करता. मला तसे जमत नाही. साधक कसा आहे ? त्याचे वय आणि प्रकृती पाहून माझे वागणे पालटत असते. त्यामुळे माझ्यात आपल्यासारखी ‘प्रीती’ नाही. हा गुण स्वतःत येण्यासाठी काय करायला हवे ?’’