आटपाडी (जिल्हा सांगली) येथील धर्मांतराच्या प्रकाराचे सखोल अन्वेषण करून त्यावर योग्य ती कार्यवाही होईल ! – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

संजय गेळे आणि त्याची पत्नी अश्विनी गेळे हे अनेक वर्षे गरीब लोकांच्या अज्ञानाचा अपलाभ उठवत, तसेच आमीष दाखवून धर्मांतर घडवण्याचा प्रयत्न करत आहेत.

महाराष्ट्रातील महिलांना न्याय देणारे सरकार ! – सौ. चित्रा वाघ, महिला प्रदेश मोर्चा प्रदेशाध्यक्ष, भाजप

मुंबई महानगरात गोवरविषयी जागृती प्रसारात आरोग्य सर्वेक्षणाच्या त्रुटी आढळून आल्या होत्या. या त्रुटी दूर करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने ५ सहस्र ५०० आशा सेविकांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

समृद्धी महामार्ग म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा यांच्या विकासाची जीवनवाहिनी ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

या महामार्गामुळे येणार्‍या ४ वर्षांत  विदर्भाचे चित्र पालटणार आहे. या पुढील काळात नागपूर, वर्धा यांचा विकास झालेला दिसेल. संभाजीनगर-जालना यांचा विकास केवळ या रस्त्यामुळे होईल.

अनिल देशमुख यांची मिरवणूक काढून राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजकीय संस्कृतीला काळीमा ! – भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रवक्ते, भाजप

भ्रष्टाचार्‍यांचे उदात्तीकरण करणार्‍या या संस्कृतीमुळे महाराष्ट्राची मान लाजेने खाली गेली आहे, भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची कठोर टीका

‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यामध्ये पालट करण्याची सेन्सॉर बोर्डाची सूचना

‘बेशरम रंग’ या गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पडुकोण यांनी भगव्या रंगाचे अंतर्वस्त्र घातल्याने त्याचा हिंदूंकडून विरोध केला जात आहे. 

कोईम्बतूर येथील बाँबस्फोटातील आतंकवाद्यांचे इस्लामिक स्टेटशी संबंध !

तमिळनाडूच्या कोईम्बतूर येथे २३ ऑक्टोबर या दिवशी एका चारचाकी गाडीमध्ये झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या महंमद अझरूद्दीन या आतंकवाद्याचे श्रीलंकेतील इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांशी संबंध असल्याचे समोर आले आहे.

भारताला लुटणार्‍यांनी भारताला शहाणपणा शिकवू नये ! – जर्मन लेखिका मारिया वर्थ

जे एका जर्मन लेखिकेच्या लक्षात येते, ते भारतातील एकातरी पत्रकार, लेखक, अभ्यासक यांना कसे लक्षात येत नाही ? ही मंडळी केवळ ‘पुरस्कार वापसी’चे ढोंग करून भारताचे लचके तोडण्यासाठी कार्यरत आहेत. अशांना आता जाब विचारण्याची आवश्यकता आहे !

बिहारमध्ये तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांच्या मागावर असणार्‍या चिनी महिला गुप्तहेराचा घेतला जात आहे शोध !

तिचे नाव सांग जियालोन असल्याचे म्हटले जात आहे.

महाराष्ट्राचे वर्ष २०४७ चे विकास उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ‘मित्र’ संस्थेची स्थापना !

ही संस्था ‘थिंक टँक’ प्रमाणे काम करेल. राज्याचा समतोल आणि सर्वसमावेशक विकास साध्य करण्यासाठी ही संस्थेचा मोठा उपयोग होईल. विदर्भाच्या विकासासाठीही याचा उपयोग निश्चित होईल.

महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी राज्य आर्थिक सल्लागार परिषद स्थापनेची मुख्यमंत्र्यांची घोषणा !

टाटा सन कंपनीचे अध्यक्ष एन्. चंद्रशेखरन् हे या परिषदेचे अध्यक्षपद भूषवतील. अभियांत्रिकी, कृषी, वस्त्रोद्योग, शिक्षण, अधिकोष आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर या परिषदेत असतील. सर्व भागांचा समतोल विकास साधण्यासाठी ही समिती काम करेल.