मानवाच्या जीवनाचे सोने करणारी भगवद्गीता !
जोपर्यंत बुद्धी, मन, अंतःकरण आणि वर्तन यांत शुद्धता अन् पवित्रता येत नाही, तोपर्यंत भगवंताच्या अंतर्गृहात जाण्याची जीवाला अनुमती नाही. असे कठोरपणे मानवाला सांगण्याचे धाडस असणारा एकमेव ग्रंथ म्हणजे भगवद्गीता आहे.