वणी (जिल्हा यवतमाळ) परिसरात वाघाने घेतला युवकाचा बळी !

तालुक्यातील भुरकी या गावी १० नोव्हेंबर या दिवशी अभय देऊळकर (वय २३ वर्षे) या युवकाचा वाघाने बळी घेतला. अभय शेताजवळील नदीच्या काठी पडीक भूमीवर बैलांना चारत होता.

धर्माचरण आवश्यक !

पू. भिडेगुरुजी यांच्याशी संवाद साधण्यासाठी आलेल्या एका महिला पत्रकाराला ते म्हणाले, ‘‘प्रत्येक स्त्री ही भारतमाता आहे, अशी आमची भावना आहे आणि आमची भारतमाता विधवा नाही. प्रथम कुंकू लावून ये, मग तुझ्याशी बोलतो.’’

शरणार्थी हिंदूंना न्यायालयात का जावे लागते ?

‘पाकिस्तानमधून शरणार्थी म्हणून येऊन अनेक वर्षे देहलीत रहाणार्‍या हिंदूंना येत्या ३० दिवसांत वीजपुरवठा करा’, असा आदेश देहली उच्च न्यायालयाने वीजपुरवठा करणार्‍या ‘टाटा पॉवर’ या आस्थापनेला दिला.

कुठे शिक्षणाला मानसिक आणि बौद्धिक स्तरापर्यंत ठेवणारे विदेशी शिक्षणतज्ञ, तर कुठे शिक्षणाचा आत्मशक्ती, समाज, राष्ट्र आणि विश्व येथपर्यंत व्यापक विचार देणारे स्वामी विवेकानंद !

शिक्षणाचा उद्देश आहे की, व्यक्तीच्या आंतरिक क्षमतांचा सर्वांगीण विकास करणे, जेणेकरून तो समाजामध्ये आपले स्थान स्थापन करून समाज, देश आणि विश्व यांच्याप्रती आपले दायित्व निभावू शकेल.

बनारस हिंदु विश्वविद्यालयाचा पाया रचणारे पंडित मदनमोहन मालवीय !

आज १२ नोव्हेंबर २०२२ या दिवशी पंडित मदनमोहन मालवीय यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…

पाकिस्तानशी मैत्री प्रस्थापित करणारे जो बायडेन यांचे आत्मघातकी धोरण !

पाकिस्तानला साहाय्य करून ते आंतरराष्ट्रीय आतंकवाद आणि जिहाद यांचे प्रमुख ठिकाण होण्यास उत्तेजन देणारी अमेरिका !

मराठीतील काही परकीय आणि त्यांना पर्यायी स्वकीय शब्द अन् त्यांचा वापर

‘मराठी, हिंदी, गुजराती आदी संस्कृतोद्भव भाषांच्या व्याकरणाचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच आहे. परिणामी या भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य आहे.

वाढते प्रदूषण एक चिंतेचा विषय !

‘देहली येथील वायूप्रदूषणामुळे एका नवीन चर्चेला आरंभ झाला आहे; परंतु प्रदूषण केवळ राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातच (NCR) आहे, असे नाही; उलट संपूर्ण जगाला ती एक मोठी समस्या भेडसावत आहे आणि जगभरातील सर्व प्राणीमात्रांंवर त्याचा दुष्परिणाम जाणवत आहे.