सध्याच्या राजकारण्यांना श्री सरस्वती नको, तर श्री लक्ष्मी हवी आहे ! – कादंबरीकार विश्वास पाटील

माणसे गरीब असतात; कारण त्यांच्याकडे लक्ष्मी नसते. गरिबांना विद्येचा, कलेचा म्हणजेच श्री सरस्वतीचा आधार असतो. श्री सरस्वतीदेवीचा अवमान हा देशाचा अवमान आहे, असे म्हटल्यास चूक ठरणार नाही.

(म्हणे) ‘नागपूरची ‘हाफ चड्डी’ घातल्यावर स्पर्धा परीक्षा द्यावी लागत नाही, माणूस थेट ‘जॉईंट सेक्रेटरी’ होतो ! – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

दिशाहीन काँग्रेस पक्षनेत्यांची अभ्यासहीन वक्तव्ये ! नाना पटोले हे केवळ संघ आणि ब्राह्मण द्वेषापोटी वारंवार अशी वक्तव्ये करतात; कारण त्यांना काँग्रेसमध्ये सभ्यपणाने वागण्याची शिकवणच दिलेली नसल्याचा परिणाम !

पाश्चात्त्यांनी भारताला लुटले…!

भारतियांचे डोळे उघडण्याचे काम पुन्हा एका साम्यवाद्यानेच केले आहे, हे विशेष ! आता एवढ्यावरच न थांबता इंग्रजांनी लुटलेल्या भारताच्या सर्व संपत्तीचा हिशोब करून ती सव्याज वसूल करणे, हे मोठे राष्ट्रकार्य शासनकर्त्यांनी करून भारताचा गौरव वाढवावा, ही अपेक्षा !

‘पी.एफ्.आय.’सारख्या  देशद्रोही संघटनांचा कायमचा बंदोबस्त करावा !

केंद्र सरकारने ‘पी.एफ्.आय.’ (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) संघटनेवर बंदी घालण्याचे स्तुत्य पाऊल उचलले असून ‘पी.एफ्.आय.’सारख्या देशद्रोही संघटनांचा कायमचा बंदोबस्त करावा, तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करावी,

सनातनचे ग्रंथ हे राष्ट्र आणि धर्म यांची चेतना जागृत करणारे ! – ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर

ईश्वरी कृपेमुळे प्राप्त झालेले दिव्य ज्ञान आणि सूक्ष्म चित्रे हे सनातनच्या ग्रंथांचे मुख्य वैशिष्ट्य असून ते अध्यात्माची शिकवण देणारे आहेत. यांचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर यांनी केले.

केवळ इस्लामी देशांतीलच नव्हे, तर भारतातीलही हिंदू असुरक्षित !

देहलीतील सुंदरनगरी भागात १ ऑक्टोबरच्या रात्री मनीष नावाच्या तरुणाची आलम, बिलाल आणि फैजान या मुसलमान तरुणांनी चाकूचे असंख्य वार करून निर्घृण हत्या केली.

देहली की सुंदर नगरी में आलम, बिलाल और फैजान ने की मनीष की हत्या !

केवल इस्लामी देशों में ही नहीं, भारत में भी हिन्दू असुरक्षित !

ह्यूमस (सुपीक माती)

सुपीक मातीनिर्मितीची प्रक्रिया प्रत्यक्ष लागवडीच्या ठिकाणी झाडांच्या मुळांजवळ पालापाचोळा इत्यादी विघटनशील पदार्थ कुजले तरच होते. ही प्रक्रिया कचरा कुजवण्याच्या डब्यात किंवा खड्ड्यात (कंपोस्ट बीनमध्ये) किंवा खतांच्या कारखान्यात होऊ शकत नाही.

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.)’ला समर्थन आणि राष्ट्रहिताला लाथ !

देशाचे इस्लामी राष्ट्रात रूपांतर करू पहाणार्‍या जिहाद्यांना तात्काळ कठोर शिक्षा सुनावून त्याची प्रभावी कार्यवाही करा !

बेरोजगारीचा उच्चांक !

शिक्षकांची कमतरता, त्यांचे लांबणारे वेतन, निदर्शने आणि दळणवळण बंदी आदी कारणे यामागे होती; पण त्यामुळे आपण विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहोत, असे शासनाला वाटत नाही, असेच दुर्दैवाने म्हणावे लागत आहे.