पंढरपूर येथे १५० किलो भेसळयुक्त पेढे जप्त !

पवित्र अशा तीर्थक्षेत्री भेसळयुक्त पेढा विकण्याची बुद्धी होणार्‍यांना कठोर शिक्षाच दिली पाहिजे. हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्यामुळे भेसळ केलेले अन्नपदार्थ विकल्याने काय होते, हे त्यांच्या लक्षात येत नाही. यासाठी धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे !

गजवा-ए-गढवा !

भारताचे इस्लामीकरण करण्याचे स्वप्न धर्मांध गेल्या कित्येक शतकांपासून पहात आहेत. यालाच ‘गजवा-ए-हिंद’ म्हणतात. यासाठी आजही प्रयत्न चालू आहेत. भारताचे झपाट्याने इस्लामीकरण होत असल्याचा दावा जर कुणी केला, तर त्याला वेड्यात काढले जाईल. तथापि हे सत्य असल्याचे झारखंडमधील गढवा येथे नुकतीच घडलेली घटना सांगते.

नाशिक येथे मुसलमान धर्मगुरूंची गोळ्या झाडून हत्या

येथील चिचोंडी औद्योगिक परिसरात ५ जुलै या दिवशी मुसलमानांचे धर्मगुरु सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती (वय ३५ वर्षे) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्येनंतर घटनास्थळावरून ४ अज्ञात संशयितांनी चारचाकीतून पलायन केले.

भारत सरकार या हिंदूंसाठी काही करणार का ?

बांगलादेशात वर्ष २०२२ मध्ये ३० जूनपर्यंत ७९ हिंदूंची मुसलमानांकडून हत्या झाल्याची माहिती ‘बांगलादेश जातिया हिंदु महाजोत’ने दिली आहे. या काळात ६२० लोकांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली, तर १४५ जणांना ठार मारण्याचा प्रयत्नही करण्यात आला.

आतंकवादाचे प्रशिक्षण देणारे मदरसे बंद करावेत ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

ज्याप्रमाणे चीनने मदरशांमध्ये काय शिकवावे आणि काय नाही ? यांवर नियंत्रण ठेवले, त्याप्रमाणे भारत सरकारनेही केले पाहिजे. सरकारने मदरशांना निधी देणे बंद करावे, तसेच आतंकवादी प्रशिक्षण देणारे मदरसे बंद केले पाहिजेत.

धर्मांधाला गोशाळेत सेवा करण्याची शिक्षा देणारा उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाचा निवाडा !

अशा अटी घालणे, हे हास्यास्पद होणार नाही का ? या संधीचा लाभ घेऊन धर्मांध गोमातेच्या जिवाला धोका पोचवणार तर नाही ना ? हा विचार व्हायला पाहिजे, असे गोभक्तांना वाटले, तर त्यात चूक काय ?

धर्मांतर रोखण्यासाठी हिंदु धर्मप्रसार करणे आवश्यक ! – मोहन गौडा, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

धर्मांतर हे भारताला विभाजनाच्या दिशेने घेऊन जाईल ! धर्मांतराचा प्रयत्न केला जाणार्‍या ठिकाणी वैध मार्गाने विरोध करण्यासाठी हिंदूंनी पुढे आले पाहिजे. हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमान बाळगल्यास धर्मांतरासारख्या समस्यांना आळा बसेल.

नूपुर शर्मा यांचे समर्थन करणार्‍या १० जणांना ठार मारण्याची धमकी !

भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ अनेकांनी समाजमाध्यमांवर माहिती दिली होती. अशी माहिती देणार्‍यांना विशिष्ट समुदायाकडून ठार मारण्याच्या धमक्या मिळत आहेत.

ख्रिस्ती मिशनर्‍यांनी हिंदु परंपरा नष्ट करण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत शिरकाव केला ! – लेखिका डॉ. रिंकू वढेरा, देहली

त्यांचे देशभर जाळे पसरले आहे. आज अशा शाळांमधील चुकीच्या गोष्टींना जागरूक हिंदु पालक विरोध करत आहेत.

भारताला जिहाद्यांपासून मुक्त करण्यासाठी केंद्राने सैन्याला मोकळीक द्यावी ! – ईश्वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

जिहादी मानसिकता बाळगणारे आतंकवादी केवळ हिंदूंचीच नव्हे, तर ख्रिस्ती, पारशी, यहुदी यांच्यासह जे ‘इस्लाम’ मानत नाहीत, त्या सर्वांचीच हत्या करतात.