फलक प्रसिद्धीकरता
बांगलादेशात वर्ष २०२२ मध्ये ३० जूनपर्यंत ७९ हिंदूंची मुसलमानांकडून हत्या झाल्याची माहिती ‘बांगलादेश जातिया हिंदु महाजोत’ने दिली आहे. या काळात ६२० लोकांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली, तर १४५ जणांना ठार मारण्याचा प्रयत्नही करण्यात आला.
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण आता देवाच्याच हाती !
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !
अशांची खासदारकी रहित करा !