तब्बल १०८ वर्षांनी भूमीवरील वादावर न्यायालयाने दिला निर्णय !

उशिरा मिळणारा न्याय हा अन्यायच ! एका शतकाहूनही अधिक काळ न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागणे, ही स्थिती लोकशाही आणि तिचा तिसरा स्तंभ असलेली न्यायव्यवस्था यांना अंतर्मुख करायला लावणारी नव्हे का ?

ज्ञानवापीच्या प्रकरणी आज पुढील सुनावणी होणार

ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भात येथील दिवाणी न्यायालयात हिंदु पक्षाकडून प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर १७ मे या दिवशी होणारी सुनावणी अधिवक्त्यांंच्या संपामुळे होऊ शकली नाही.

देहलीतील जामा मशिदीच्या पायर्‍यांखाली हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती असून त्या बाहेर काढाव्यात !

आता हिंदूंमध्ये जागृती होऊ लागल्याने ‘ही धार्मिक स्थळे परत मिळावीत’, अशी मागणी ते करू लागले आहेत. हे लक्षात घेऊन आता केंद्र सरकारनेच या सर्व वास्तू हिंदूंना परत मिळण्यासाठी पावले उचलणे आवश्यक !

‘जैश-ए-महंमद’चा आतंकवादी महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाच्या कह्यात !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी करणार्‍या जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेच्या रईस शेख (वय २८ वर्षे) याचा ताबा महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाच्या नागपूर विभागाने घेतला आहे.

जर सत्य लपवून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर ते मान्य नाही ! – हिंदु पक्षाचे अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन

जर सत्य लपवून वातावरण शांत करण्यात येत असेल, तर आम्हाला ते मान्य नाही. त्यांना उलट लाज वाटली पाहिजे की, इतकी वर्षे सत्य लवपून का ठेवण्यात आले ? ज्ञानवापीच्या प्रकरणातील अधिवक्ते (पू.) हरि शंकर जैन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केला.

दावा खरा असेल, तर मुसलमानांनी ज्ञानवापीची जागा हिंदूंना द्यावी !

दावा खराच आहे आणि हा इतिहास आहे, त्यामुळे मुसलमानांनी तात्काळ ही भूमी हिंदूंना स्वतःहून द्यावी !

रस्त्याच्या मधोमध मजारी बांधल्या जात असतील, तर सभ्य समाज तेथे कसा राहील ?

न्यायालयाने सरकारचे कान पिळण्यासह अशा बांधकामांना संमत्ती देणार्‍यांवरही कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !

अमरनाथ यात्रेकरूंना मिळणार ५ लाख रुपयांचा ‘विमा कवच’ !

केंद्रशासनाने जारी केलेल्या निर्णयानुसार अमरनाथ यात्रेसाठी जाणार्‍या सर्व यात्रेकरूंना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे ‘विमा कवच’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच प्रत्येक यात्रेकरूला ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन’ म्हणजेच ‘आर्.एफ्.आय.डी.’ टॅग दिला जाणार आहे.

देहलीत खासगी शाळांतील अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क माफ !

अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणारे अल्पसंख्यांकधार्जिणे आप सरकार !

मध्यप्रदेशातील सुराणा कुटुंबाने ११ कोटी रुपयांची संपत्ती दान करून घेतला संन्यास !

व्यवहाराची मर्यादा लक्षात आल्याने अध्यात्माची कास धरण्याचे हे आणखी एक उदाहरण ! अशा असंख्य उदाहरणांमुळेच ज्यांना बुद्धी आणि त्याद्वारे मिळणारे सुख हेच सर्वश्रेष्ठ वाटते, अशा बुद्धीप्रामाण्यावाद्यांची कीव आल्याखेरीज रहात नाही !