
चेन्नई (तमिळनाडू) – हिंदी भाषेपेक्षा इंग्रजी भाषा अधिक मौल्यवान आहे. त्यामुळे हिंदी ही ऐच्छिक असावी; परंतु अनिवार्य नसावी. जे हिंदी बोलतात, ते क्षुल्लक नोकर्यांमध्ये गुंतलेले आहेत. हिंदी बोलणारे लोक आमच्याकडे पाणीपुरी विकतात, असे संतापजनक विधान तमिळनाडूचे शिक्षणमंत्री पोनमुडी यांनी केलेे. कोईंबतूर येथील भारथिअर विद्यापिठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.
तमिलनाडु में हिंदी का फिर अपमान:एजुकेशन मिनिस्टर पोनमुडी बोले- हमारे कोयंबटूर में हिंदी बोलने वाले पानीपुरी बेचते हैं। pic.twitter.com/THmPFowlTM
— PRAKASH MISHRA (@imrealprakash1) May 14, 2022
पोनमुडी पुढे म्हणाले की, इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा अगोदरपासून शिकवली जात असतांना हिंदी का शिकावी ? तमिळनाडू भारतातील शिक्षणव्यवस्थेत आघाडीवर आहे. तमिळ विद्यार्थी कोणतीही भाषा शिकण्यास सिद्ध आहेत.
संपादकीय भूमिका
|
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाची मुंबईत सभा !
मुंबई उच्च न्यायालयाकडून वर्ष २०१३ मधील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यासंबंधीचा गुन्हा रहित
सरकारमधील विविध खात्यांमध्ये ४५० अभियंत्यांची पदे रिक्त असून स्थानिकांनी या संधीचा लाभ घ्यावा ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
साजिद सरगुरो आणि मुराद अडरेकर यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून समाजात द्वेष पसरवला !