सार्वजनिक ठिकाणांवरील अवैध नमाजपठण थांबवण्यासाठी गुरुग्रामच्या हिंदूंप्रमाणे लढा देण्याची आवश्यकता ! – नीरज अत्री

गुरुग्राममध्ये उघडपणे रस्त्यांवर चालू असलेल्या अवैध नमाजपठणाला तेथील हिंदु नागरिक, तसेच संघटना यांनी ज्या प्रकारे विरोध केला, तसा विरोध देशभरात सर्व ठिकाणी होणे आवश्यक आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रजागृतीपर घणाघाती विचार !

आज शिवसेनाप्रमुख आपल्यामध्ये स्थूलदेहाने नसले, तरी त्यांचे विचार प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आजही जिवंत आहेत. त्यांचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ विचार कृतीत आणणे, हीच त्यांना दिलेली खरी श्रद्धांजली आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या काही स्मृती !

शिवप्रेमींमध्ये क्षात्रवृत्ती निर्माण करणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे १५ नोव्हेंबर २०२१ या दिवशी निधन झाले. ते जरी या जगात नसले, तरी त्यांचे इतिहासाविषयीचे प्रेरक विचार आजही सर्वांच्या मनात आहेत.

गेल्या ५० वर्षांत आपल्या देशाला स्वतःची भाषा ठरवता आली नाही आणि आज इंग्रजीचे बोट धरून आपल्याला वाटचाल करावी लागत आहे, ही लाजिरवाणी गोष्ट !

गेल्या ५० वर्षांत आपल्या देशाला स्वतःची भाषा तयार करता आली नाही, यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही !

महाराष्ट्रातील दंगली : रझा अकादमीचे षड्यंत्र ?

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

कलियुगात ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ हाच साधनेचा पाया आहे !

कलियुगातील मनुष्याने प्रथम स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन केल्यास तो सात्त्विक होऊन साधना करू शकतो; म्हणून सनातन संस्थेत स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यास प्राधान्य दिले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्‍या नंदुरबार येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. निवेदिता योगेंद्र जोशी ! 

कु. सानिका जोशी आणि श्री. ईशान जोशी यांना त्यांची आई सौ. निवेदिता जोशी यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

इतरांशी जवळीक साधणार्‍या आणि कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणार्‍या कुशालनगर (कोडगु, कर्नाटक) येथील सौ. उमा श्रीनाथ श्रेष्ठी !

कोणताही निर्णय घेतांना श्रीकृष्णाच्या चित्रासमोर चिठ्ठ्या टाकून त्यांतील एक चिठ्ठी उचलणे आणि त्यातील उत्तराप्रमाणे कृती करणे

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची अमृतवचने !

भावजागृतीचे प्रयत्न केल्यास तुम्हाला देवाच्या विश्वात रमता येते. देवाचे विश्व तुम्हाला शाश्वत आनंद देते.