‘गोमेकॉ’तील ऑक्सिजनची समस्या हाताळण्यास शासन अपयशी ठरल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पदाचे त्यागपत्र द्यावे ! – विरोधी पक्ष

आमदार विजय सरदेसाई म्हणाले, ‘‘गोवा वैद्यकीय महाविद्यालयात १० ते १४ मे २०२१ या काळात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोरोनाबाधित रुग्ण दगावले.”

बिबवेवाडी (जिल्हा पुणे) येथे अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी गुन्हा नोंद करून कारवाई करण्याची मागणी !

आठवीत शिकणार्‍या मुलीची बिबवेवाडी येथे कोयत्याने वार करून हत्या झाली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून हे सामाजिक अधःपतनाचे लक्षण असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

श्रीक्षेत्र कळंब (यवतमाळ) येथील चिंतामणी देवालयाच्या भुयारातील गाभार्‍यात २६ वर्षांनंतर गंगेचे आगमन !

महाराष्ट्रातील २१ श्री गणेश क्षेत्रांपैकी एक असलेल्या आणि इंद्रदेवाच्या घोर तपस्येने प्रकट झालेल्या श्रीक्षेत्र कळंब येथील चिंतामणी देवालयाच्या भुयारातील गाभार्‍यात २६ वर्षांनंतर गंगेचे आगमन झाले. कोरोना संसर्गामुळे बंद असलेले मंदिर ७ ऑक्टोबर या दिवशी उघडल्यावर भाविकांनी गाभार्‍यात प्रवेश केला. तेव्हा भाविकांना…

गोवा विधानसभेच्या अखेरच्या अधिवेशनाला गदारोळात प्रारंभ

माहिती देण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याचा विरोधकांचा आरोप, गोव्यातील वाढती गुन्हेगारी आणि ऑक्सिजनच्या अभावामुळे रुग्णांचा मृत्यू होणे, या सूत्रांवरून विरोधी सदस्यांनी सरकारला केले लक्ष्य !

अहेरी (जिल्हा गडचिरोली) येथे ‘कोंबडा बाजारा’सह अवैध धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष !

कामचुकारपणा करणार्‍या संबंधित पोलीस अधिकार्‍यांवर वरिष्ठ अधिकार्‍यांनी कारवाई केली पाहिजे !

काँग्रेसींना झालेली जाणीव !

‘दक्षिण आशिया इस्लामी अधिपत्याखाली आणण्याचे काम चालू आहे !’ अशा प्रकारचे विधान एखादा काँग्रेसी नेता करू शकतो, हे काँग्रेसमध्ये गांधी यांचा उदय झाल्यापासून आतापर्यंतच्या इतिहासात दुर्मिळच म्हणावे लागेल.

शिवसेनेचा भगवा फडकावण्यासाठी एकजुटीने काम करा ! – आमदार वैभव नाईक यांचे शिवसैनिकांना आवाहन

१६ ऑक्टोबरला जानकी मंगल कार्यालय येथे आमदार वैभव नाईक, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेचे सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेणार

जिल्हा प्रशासन आणि पदाधिकारी संगनमताने काम करत असल्याचा आरोप

तिलारी धरणाच्या मुख्य कालव्याचे काम पूर्ण नसतांना पोटकालव्यांची कामे करण्यास विलवडे, रोणापाल आणि निगुडे येथील शेतकर्‍यांचा विरोध

शेतीप्रधान भारतात शेतकर्‍यांना २२ वर्षे कालव्याच्या प्रतीक्षेत रहावे लागणे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !