कोरोनाच्या आर्थिक संकटातही महाराष्ट्र सरकारकडून मुसलमानांवर कोट्यवधी रुपयांची खैरात !

स्वतंत्र भारताच्या ७४ वर्षांत बहुसंख्य हिंदु समाजाला नेहमीच सापत्नपणाची नि दुय्यम दर्जाची वागणूक मिळाली, हा इतिहास आहे. यावर सर्वंकष हिंदुहित साधणारे ‘हिंदु राष्ट्र’च एकमेव उपाय आहे, हे जाणा !

वाहतूक पोलिसांनी दंड भरायला सांगितल्याने चालकाने पोलिसांच्या अंगावर गाडी घातली !

वाहतूक पोलिसाला मारहाण करणे, गाडीवरून फरफटत नेणे इत्यादी घटना काही दिवसांनी घडत आहेत. संबंधितांना कठोर शिक्षा होत नसल्याने पोलिसांचा धाक राहिलेला नाही.

पुण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जात पडताळणी समितीच्या उपायुक्तांना अटक !

८ लाख रुपयांची मागणी केली

पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र’ संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी भगवान वानखेडे यांची निवड

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांनी ही निवड केली आहे.

अजित पवार चोरीची मालमत्ता परत करणार का ? – किरीट सोमय्या

किरीट सोमय्या पुढे म्हणाले, ‘‘शरद पवारांनी माझ्या आरोपाला उत्तर द्यावे. याविषयीचे कागदोपत्री पुरावे मी अंमलबजावणी संचालनालय (ईडी), उच्च न्यायालय, केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (सीबीआय) यांच्याकडे देणार आहे.

चंद्रपूर येथे शिक्षिकेच्या विनयभंगाप्रकरणी बीआयटी अभियांत्रिकीच्या २ प्राचार्यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

प्राचार्यांनी शिक्षिकेचा विनयभंग करणे म्हणजे शिक्षण क्षेत्राला काळीमा फासण्यासारखेच होय ! अशा वासनांधांना बडतर्फच करायला हवे !

कायदा मोडणार्‍या कारखानदारांची शरद पवारांनी बाजू घेणे म्हणजे शेतकर्‍यांच्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखे ! – सचिन पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पंढरपूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत साखर दरासाठी शेतकर्‍यांना ३ टप्प्यांत किमान मूल्य भाव देण्याविषयी घेतलेली भूमिका शेतकर्‍यांसाठी त्रासदायक आहे. गेल्या १० वर्षांपासून सातत्याने आंदोलन करून अनेक शेतकर्‍यांनी गुन्हे नोंद करून घेतले आहेत.

छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन आदर्शवत् काम करूया ! – धैर्यशील माने, खासदार, शिवसेना

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून सर्वांना समवेत घेऊन आदर्शवत् काम करूया, असे आवाहन शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी केले. इचलकरंजी नगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि परिसर यांचे सुशोभिकरण करण्यात आले आहे.

संभाजीनगर येथे वेतनवाढीचे आमीष दाखवत व्यवस्थापकाने ८० सहस्र रुपये घेऊन फसवणूक केल्याने तरुणाची आत्महत्या !

स्वत:वर झालेल्या अन्यायामुळे आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलण्याऐवजी धर्माचरण आणि साधना केल्यास मनोबल वाढून संघर्ष करण्याची क्षमता निर्माण होते, हे लक्षात घ्यावे.

हिंदूंवर आक्रमण करणार्‍या दंगलखोर मुसलमानांवर कठोर कारवाई होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी हस्तक्षेप करावा !

बांगलादेशात ‘इस्कॉन’ मंदिरासह नवरात्रीत श्री दुर्गापूजा मंडपांवर हिंसक आक्रमणे !