चिमूर येथे विनाअनुमती वाहनफेरी काढल्याने भाजपचे आमदार कीर्तीकुमार भांगडियांसह ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंद !

भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुढे न जाता मोठ्याने घोषणा दिल्या. काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना फेरी नेण्यास सांगितले.

पूरग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या पुढाकाराने धरणे आंदोलन !

सांगलीत महापुरानंतर नागरिक आणि व्यापारी यांना साहाय्यासाठी वंचित रहावे लागत आहे. नागरिकांना दिलेले धान्य किडके आणि खराब आहे.

वने आणि अभयारण्ये टिकवणे अत्यावश्यक !

बेसुमार जंगलतोडीमुळे जंगलावर अवलंबून असणार्‍या आदिवासींना उदरनिर्वाह आणि रोजगार यांसाठी धडपडावे लागत आहे.वने-अभयारण्य वाचवण्यासाठी केवळ समित्या नेमणे पुरेसे नसून प्रत्यक्ष कार्यवाही आणि वनांना हानी पोचवणार्‍यांना कठोर शिक्षा करणेच…..

अशांनी अफगाणिस्तानमध्ये चालते व्हावे !

तालिबानच्या नवयुवकांनी काबुलच्या धरतीवर पाय ठेवला. त्यांचे अभिनंदन, अशा शब्दांत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी यांनी तालिबानचे समर्थन केले.

प्रसारमाध्यमांच्या गुलामी मानसिकतेने घातलेला सेक्युलरवादाचा बुरखा हटवणे आवश्यक ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन न्यूज’

काही मासांपूर्वी उत्तरप्रदेशमधील नोएडा येथे २०० धर्मांधांनी यादव समाजातील लोकांवर हिंसक आक्रमण केले. त्या वेळी धर्मांधांनी महिलांवर बलात्कार करण्यापासून ते त्यांच्या हत्येपर्यंतचे सर्व प्रयत्न केले….

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा हिंदु मन:पटलावर कोरणारे शिल्पकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे !

हिंदु जनजागृती समिती आपल्या अद्वितीय कार्याचा गौरव करते; ‘शिवचरित्रातून हिंदु युवा पिढीला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणजे ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापण्याचे प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रेरणा मिळावी’, अशी प्रार्थनाही करते.

इतिहास-संशोधनाच्या क्षेत्रात अफाट कार्य करूनही नम्रतेने अन् प्रेमाने सर्वांना आपलेसे करणारे ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (वय ९९ वर्षे) !

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आशीर्वाद घेण्याच्या दृष्टीने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे येथे त्यांची भेट घेण्यात आली.

राष्ट्र आणि हिंदु द्रोही षड्यंत्राच्या विरोधात राष्ट्रनिष्ठ पत्रकारांनी संघटित व्हायला हवे ! – चेतन राजहंस, सहसंपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह

कुंभक्षेत्री कोरोना संसर्ग अतिशय न्यून प्रमाणात होता. तरीही कुंभमेळ्याला ‘कोरोनाचे केंद्रस्थान’ असा अपप्रचार हिंदुविरोधी प्रसिद्धीमाध्यमांनी केला. दुसरीकडे रमझान ईदच्या वेळी मुसलमानांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली. त्याविषयी माध्यमांनी बातम्या का दाखवल्या नाहीत ?

राजापूर (जिल्हा रत्नागिरी) येथील कै. आनंद यशवंत पाटणकर (वय ७४ वर्षे) यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांचे कुटुंबीय अन् साधक यांना जाणवलेली सूत्रे

७.९.२०२० या दिवशी राजापूर (जिल्हा रत्नागिरी) येथील आनंद यशवंत पाटणकर (वय ७४ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांचे कुटुंबीय अन् साधक यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.