सांगली, १८ ऑगस्ट – सांगलीत महापुरानंतर नागरिक आणि व्यापारी यांना साहाय्यासाठी वंचित रहावे लागत आहे. नागरिकांना दिलेले धान्य किडके आणि खराब आहे. पूरग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी १७ ऑगस्टला सर्वपक्षीय कृती समितीच्या पुढाकाराने राजवाडा चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ, माजी आमदार नितीन शिंदे, सतीश साखळकर, अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांच्यासह पूरग्रस्त भागातील नागरिक, व्यापारी, भाजीपाला विक्रेते आणि हातगाडीवाले सहभागी झाले होते.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > पूरग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या पुढाकाराने धरणे आंदोलन !
पूरग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या पुढाकाराने धरणे आंदोलन !
नूतन लेख
- सोलापूर येथे १ मे या दिवशी नवीन न्यायालयाच्या इमारतीचा पायभरणी कार्यक्रम !
- नाशिकरस्ता येथे मधमाशांचा ७० नागरिकांना चावा !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : भावना गवळी यांनी मतदान न केल्याची चर्चा !; दिव्यांग बालगृहातील मुलांकडूनही मतदान !…
- US Indian Student Arrest : भारतीय वंशाच्या विद्यार्थिनीला पॅलेस्टाईनसमर्थक आंदोलनात सहभागी झाल्याने अटक !
- भोकरदन (जिल्हा जालना) येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश असूनही १ मास नळाला पाणी नाही !
- धर्मांध पोलिसाच्या फितुरीमुळे अमली पदार्थाच्या तस्कराला लाभ !