
सांगली, १८ ऑगस्ट – सांगलीत महापुरानंतर नागरिक आणि व्यापारी यांना साहाय्यासाठी वंचित रहावे लागत आहे. नागरिकांना दिलेले धान्य किडके आणि खराब आहे. पूरग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी १७ ऑगस्टला सर्वपक्षीय कृती समितीच्या पुढाकाराने राजवाडा चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ, माजी आमदार नितीन शिंदे, सतीश साखळकर, अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांच्यासह पूरग्रस्त भागातील नागरिक, व्यापारी, भाजीपाला विक्रेते आणि हातगाडीवाले सहभागी झाले होते.
अनधिकृत इमारती बांधणारा मुसलमान बांधकाम व्यावसायिक २ वर्षांनंतर अटकेत !
कर्जत बाजारपेठेत फेरीवाल्यांचे अतिक्रमण; सर्वसामान्यांना त्रास
स्वरूप महाजन यांनी महावितरण कार्यालयाच्या दारातच रात्रभर झोपून केले अनोखे आंदोलन !
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
मंचर (पुणे) येथे ११ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश !
‘महावितरण’च्या लाचखोर अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास पुणे येथे अटक !