
सांगली, १८ ऑगस्ट – सांगलीत महापुरानंतर नागरिक आणि व्यापारी यांना साहाय्यासाठी वंचित रहावे लागत आहे. नागरिकांना दिलेले धान्य किडके आणि खराब आहे. पूरग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी १७ ऑगस्टला सर्वपक्षीय कृती समितीच्या पुढाकाराने राजवाडा चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ, माजी आमदार नितीन शिंदे, सतीश साखळकर, अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांच्यासह पूरग्रस्त भागातील नागरिक, व्यापारी, भाजीपाला विक्रेते आणि हातगाडीवाले सहभागी झाले होते.
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन करणार्यांवर पाक सैन्याचा गोळीबार : १२ जण ठार, ३८ जर घायाळ
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश