श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाचे मठाधिपती प.पू. श्रीमद् विद्याधिराज तीर्थ स्वामीजी यांचा देहत्याग
स्वामीजींनी देशातील जीर्णावस्थेतील अनेक मठांना ऊर्जितावस्था आणण्याचे कार्य केले होते.
स्वामीजींनी देशातील जीर्णावस्थेतील अनेक मठांना ऊर्जितावस्था आणण्याचे कार्य केले होते.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देवमाशाच्या उलटीला कोट्यवधी रुपये मूल्य असते.
‘रिफायनरी’मुळे होणार्या वायूप्रदूषणामुळे सजीव सृष्टीवर घातक परिणाम होतात
यावर्षीही श्री गणेशभक्तांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागणार ?
गोवा शासनाने अमली पदार्थविरोधी कायद्यात सुधारणा करून अशा विदेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवायला हवे !
रेल्वेगाडीतील प्रवाशांना मडगाव स्थानकापर्यंत बसने नेण्यात आले.
मुसलमान मुलीशी हिंदु मुलाने प्रेम केल्यावर अमर नाईक यांच्याप्रमाणे अनेक हिंदु युवकांना आतापर्यंत प्राण गमवावे लागले आहेत
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापासून गेली साडेसातशे वर्षे वारीचे उल्लेख संत वाङ्मयात शेकडो वेळा आढळतात. ‘संत नामदेवांनीही संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील सिदोपंत हे लग्न झाल्यावर पंढरपूरला दर्शनासाठी आले. त्या वेळी पंढरपूर येथे यात्रा भरली होती’, असे म्हटले होते.
‘उद्या (२० जुलै या दिवशी) आषाढी एकादशी आहे. सर्वजण विठ्ठलाच्या आठवणीत दंग आहेत. तसेच विठ्ठलाच्या भजनात सर्वजण तल्लीन होतात; पण ज्या भक्त पुंडलिकाने विठ्ठलाला विटेवर उभे केले, त्या पुंडलिकाची मातृ-पितृृ भक्ती मात्र आज समाजात उरली आहे का ?
मुंबईच्या इतिहासामध्ये २६ जुलै २००५ मध्ये पडलेल्या प्रचंड पावसामुळे मोठी जीवित आणि वित्त हानी झाली. ही स्थिती शहरात पुन्हा असाच पाऊस पडला, तर येईल, हे नाकारता येत नाही; कारण शहरात झालेले बांधकाम हे नियोजनशून्य आणि अवैधरित्या झाले आहे.