कोंढावळे (जिल्हा सातारा) येथे डोंगरकडा कोसळून आई-मुलीचा मृत्यू !
अचानक घडलेल्या या घटनेमध्ये दावणीला बांधलेली जनावरे सोडता न आल्यामुळे त्यांचाही यात दुर्दैवी अंत झाला.
अचानक घडलेल्या या घटनेमध्ये दावणीला बांधलेली जनावरे सोडता न आल्यामुळे त्यांचाही यात दुर्दैवी अंत झाला.
देव आम्हाला क्षमा करील ! – केरळ उच्च न्यायालय
सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा ‘पॉझिटीव्हिटी’ दर खाली आला असून जिल्हा तिसर्या स्तरावर आला आहे. शासकीय नियमानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी २६ जुलैपासून जिल्ह्यातील दळणवळण बंदी शिथील केली आहे .
राज्यातील वाढते प्रदूषण आणि त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन आणि प्राधान्य देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अन् जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
अशांचा अतीउत्साहच त्यांच्या जिवावर बेततो. अशांना आवर घालण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने पावले उचलायला हवीत !
पाटण तालुक्यातील आंबेघर येथे २३ जुलैच्या मध्यरात्री २ वाजता दरड कोसळून ४ कुटुंबातील १४ जण ढिगार्याखाली दबले गेले. स्थानिकांनी साहाय्याची वाट न पहाता ढिगार्याखालून ६ मृतदेह बाहेर काढले.
प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी पुत्रप्राप्तीच्या संदर्भात कथित वक्तव्य केल्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांवर संगमनेर न्यायालयात खटला प्रविष्ट करण्यात आला होता.
राज्य सरकारने सुद्धा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे राज्यात एकही मृत्यू झाला नसल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
पूरग्रस्तांना सहाय्य करण्यासाठी दानशूर व्यक्तींनी ९८०४२ ७२५२५ किंवा ९१४६२ ७२५२५ या क्रमांकावर संपर्क साधावा.’’
इतिहासात पहिल्यांदाच भीमाशंकर (पुणे) येथील शिवलिंग पाण्याखाली गेले !