कोंढावळे (जिल्हा सातारा) येथे डोंगरकडा कोसळून आई-मुलीचा मृत्यू !

अचानक घडलेल्या या घटनेमध्ये दावणीला बांधलेली जनावरे सोडता न आल्यामुळे त्यांचाही यात दुर्दैवी अंत झाला.

राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणात येणारी धार्मिक स्थळे वाचवण्याची मागणी करणारी याचिका केरळ उच्च न्यायालयाने फेटाळली !

देव आम्हाला क्षमा करील ! – केरळ उच्च न्यायालय

सातारा जिल्ह्यात दळणवळण बंदी शिथील !

सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा ‘पॉझिटीव्हिटी’ दर खाली आला असून जिल्हा तिसर्‍या स्तरावर आला आहे. शासकीय नियमानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी २६ जुलैपासून जिल्ह्यातील दळणवळण बंदी शिथील केली आहे .

इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन आणि प्राधान्य देण्याची सरकारची भूमिका ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यातील वाढते प्रदूषण आणि त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन आणि प्राधान्य देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अन् जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

संगम माहुली येथे हुल्लड तरुणांनी ‘स्टंट’बाजी करत पुराच्या पाण्यात घेतल्या उड्या !

अशांचा अतीउत्साहच त्यांच्या जिवावर बेततो. अशांना आवर घालण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने पावले उचलायला हवीत !

आंबेघर (जिल्हा सातारा) येथे दरड कोसळून ४ कुटुंबातील १४ जण दगावल्याची भीती !

पाटण तालुक्यातील आंबेघर येथे २३ जुलैच्या मध्यरात्री २ वाजता दरड कोसळून ४ कुटुंबातील १४ जण ढिगार्‍याखाली दबले गेले. स्थानिकांनी साहाय्याची वाट न पहाता ढिगार्‍याखालून ६ मृतदेह बाहेर काढले.

कीर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांच्या वक्तव्याप्रकरणी संगमनेर न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात सरकारी पक्षाकडून उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट !

प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी पुत्रप्राप्तीच्या संदर्भात कथित वक्तव्य केल्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांवर संगमनेर न्यायालयात खटला प्रविष्ट करण्यात आला होता.

राज्यात ऑक्सिजनअभावी एकाही रुग्णाचा मृत्यू नाही ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री  

राज्य सरकारने सुद्धा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे राज्यात एकही मृत्यू झाला नसल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

‘छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र’ यांच्या वतीने महापुरामुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रांना साहाय्य !

पूरग्रस्तांना सहाय्य करण्यासाठी दानशूर व्यक्तींनी ९८०४२ ७२५२५ किंवा ९१४६२ ७२५२५ या क्रमांकावर संपर्क साधावा.’’

भीमा नदीचा प्रवाह पालटल्यानेच भीमाशंकर मंदिरात पाणी शिरले !- स्थानिकांचा आरोप

इतिहासात पहिल्यांदाच भीमाशंकर (पुणे) येथील शिवलिंग पाण्याखाली गेले !