गोवा हे देशात कोरोना लसीकरण पूर्ण करणारे पहिले राज्य बनवण्याचे ध्येय ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
राज्यात संचारबंदीत वाढ करण्याविषयीचा निर्णय ६ जून या दिवशी घेणार
राज्यात संचारबंदीत वाढ करण्याविषयीचा निर्णय ६ जून या दिवशी घेणार
कोरोना काळात प्रथमच एवढ्या अधिक प्रमाणात रुग्णांना‘डिस्चार्ज’ दिल्याची घटना घडली आहे.
शिवसेनेने आरक्षणाला कधीही पाठिंबा दिला नाही; कारण त्यांना आरक्षण द्यायचे नव्हते.
केंद्राच्या भाडेकरार कायद्यान्वये घर मालकाला आगाऊ भाडे घेता येणार नाही.
गोहत्या करणार्यांना कायद्याचा धाक नाही
सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आंतरराज्य टोळीतील ३ संशयितांना अटक केली आहे.
जर लस मिळाली नाही, तसेच प्रशासनाने तातडीने उपाययोजना काढली नाही, तर युवकांना विदेशात जाता येणार नाही.
कडक दळणवळण बंदीमुळे नागरिकांचे हाल होत असून किराणा, भाजीपाला, गिरण्या आदी बंद असल्यामुळे आता नागरिकांच्या पोटा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
‘राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते कुणीही पैसे किंवा पद दिले, तर दुसर्या पक्षात जातात. याउलट भक्त देवाचा पक्ष सोडून, देवाच्या चरणांशी असलेली जागा सोडून दुसरीकडे कुठेही जात नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले