सातारा, ४ जून (वार्ता.) – जिल्ह्यातील कोरोनाचा कहर वाढत असल्यामुळे जिल्ह्यात १० दिवसांहून अधिक दिवस झाले कडक दळणवळण बंदी करण्यात आली आहे; मात्र कडक दळणवळण बंदीमुळे नागरिकांचे हाल होत असून किराणा, भाजीपाला, गिरण्या आदी बंद असल्यामुळे आता नागरिकांच्या पोटा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सामंजस्याची भूमिका घेऊन आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा द्यावा. यासाठी नागरिकांनी विविध संघटनांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे दळणवळण बंदी शिथिल करण्याची मागणी केली आहे.
दळणवळण बंदी शिथिल करण्याची नागरिकांची मागणी !
नूतन लेख
- Goa False Ceiling Issue : सार्वजनिक बांधकाम खात्याने कला अकादमीच्या कंत्राटदाराला ठरवले निर्दाेष !
- जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांतील चित्रे आणि कलाकृती पाहून दक्षिण कोरियाचे शिष्टमंडळ भारावून गेले !
- गेल्या २ वर्षांपासून आमचे रेशन बंद का ? तेवढेच सांगा !
- Covaxin is Safe: ‘कोव्हॅक्सिन’ लसीमुळे कोणतेही दुष्परिणाम नसल्याने ती सुरक्षित !
- बरेली (उत्तरप्रदेश) येथे शाळेतील लापशीमुळे १४ विद्यार्थ्यांना विषबाधा !
- PEN NO For Goa Students : गोव्यात पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘परमनंट एज्युकेशन नंबर’ ! – शिक्षण खात्याचा निर्णय