आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व आणि द्रष्टेपण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कार्याची सूत्रे स्वतःकडे केंद्रित न ठेवता अनेक साधकांच्या हाती सोपवून व्यापक प्रसाराला गती दिली आणि या योगे त्यांनी अनेक प्रचारक घडवून ते अल्प कालावधीत स्थूल कार्यातून मुक्त झाले आणि आध्यात्मिक स्तरावरचे कार्य करायला स्वतः मोकळे झाले.

हास्यास्पद साम्यवाद !

‘आई-वडिलांचेही आपल्या सर्व मुलांवर सारखे प्रेम नसते. असे असतांना ‘साम्यवाद’ शब्दाला काही अर्थ आहे का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवकाळात गरुडाने सनातनचे साधक सेवा करतात त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालणे

कलियुगातंर्गत कलियुगात पृथ्वीवर रामराज्य, म्हणजे ईश्‍वरी राज्य (हिंदु राष्ट्र) स्थापन करण्याचे ईश्‍वरी कार्य करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले श्रीविष्णूचे अंशावतार असणे

मानवाचा संसाराशी तात्कालिक संबंध

ज्याप्रमाणे महासागरात वहात जाणारी दोन लाकडे कधी एकमेकांना भेटतात आणि काही काळाने विलग होतात, त्याप्रमाणे दोन माणसे काही काळासाठी एकत्र येतात आणि कालचक्राच्या गतीने विलग होतात.

करीमगंज (आसाम) येथील मंदिरात दरोडा टाकणार्‍या १२ धर्मांधांच्या टोळीला अटक !

धर्मांधांची लुटारू टोळी धनाढ्य इस्लामी संघटनांची कार्यालये किंवा मशिदी यांठिकाणी दरोडा टाकत नाहीत, तर मंदिरांवर दरोडा घालतात. यातून त्यांची धर्मांधता दिसून येते !

प्रसारमाध्यमांना वार्तांकन करण्यास थांबवू शकत नाही !

सुनावणी करत असतांना न्यायालय जी मते व्यक्त करते त्यांचे वार्तांकन करण्यापासून प्रसारमाध्यमांना रोखू शकत नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारले.

पाकचे सैन्य भारतासमोर २४ घंटेही टिकणार नाही !

पाकमधील नेत्यांना हे ठाऊक असूनही तेथील शासनकर्ते भारताच्या विरोधात गरळ ओकण्याचे आणि पाकचे सैन्य कुरापती काढण्याचे प्रयत्न करत असतात. ‘भारत आपल्यावर आक्रमण करणार नाही’, असा अपसमज त्याला झाला आहे.

आमदार सुधीर गाडगीळ यांच्या स्थानिक विकासनिधीतून सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेला रुग्णवाहिका प्रदान !

भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या स्थानिक विकासनिधीतून ३ मे या दिवशी सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेला रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली.

आय.पी.एल्.मधील कोलकाताच्या संघातील २ खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याने सामना रहित !

कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे सांगत हरिद्वार येथील कुंभमेळा रहित करण्याची मागणी करणारे आय.पी.एल्.विषयी गप्प का आहेत ?

पुण्यातील आरोग्यव्यवस्था नेमकी कुणासाठी ? – आम आदमी पक्षाचा सवाल

रुग्ण संख्या वाढत असतांना ऑक्सिजनच्या खाटा उपलब्ध नाहीत, व्हेंटिलेटर खाटा मिळत नाहीत. त्यामुळे जनतेला उपचार मिळणे हा हक्क असेल तर ही आरोग्य व्यवस्था नक्की कुणासाठी काम करते ? असा संतप्त सवाल आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.