काशिळ (जिल्हा सातारा) येथील ग्रामीण रुग्णालयात चालू होणार कोविड रुग्णालय !

कोरोनाने महाभयंकर रूप धारण केलेले असतांना काशिळ येथील ग्रामस्थांनी सतत पाठपुरावा केल्यानंतर कोविड रुग्णालय चालू होते. तर अगोदरच त्यांची आवश्यकता ओळखून प्रशासनाने रुग्णालय का चालू केले नाही ?

जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांना पितृशोक

जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर यांचे वडील दत्तात्रय बिडकर (वय ८१ वर्षे) यांचे २ मे या दिवशी विटा येथील रुग्णालयात निधन झाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाविषयीच्या घडामोडी

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी चालू केलेल्या कोरोनामुक्त रुग्णांना विनामूल्य घरी सोडण्याच्या सेवेचा २६ कुटुंबियांनी लाभ घेतला

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्यापासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण

महाराष्ट्र राज्यात १८ ते ४४ वर्षे या वयोगटातील सर्व नागरिकांसाठी १ मेपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास प्रारंभ झाला आहे.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ऑक्सिजन आणि खाटा यांचा तुटवडा : कोरोनाचा कहर चालू असूनही ‘व्हीआयपी’ संस्कृती कार्यरत

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी निवासी डॉक्टरांचे प्रश्‍न सोडवण्याचे दिले आश्‍वासन

गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे हत्या करण्यासाठी नेणार्‍या २ बैलांना जीवदान

पोलिसांनी कह्यात घेतलेले बैल ‘गोरक्षा फाऊंडेशन’ यांना सुपुर्द करण्यात आले आहेत.

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघडकीस !

सकाळी मृत घोषित केलेल्या रुग्णाला कुटुंबीय न्यायला आले असता तो जिवंत असून त्याच्यावर उपचार चालू असल्याचे उघड !

गोव्यात १० मेपर्यंत लागू होणार्‍या निर्बंधांविषयीची महत्त्वपूर्ण सूत्रे

कोरोनाची लक्षणे असलेल्या कर्मचार्‍यांनी घरीच राहून आवश्यक वैद्यकीय उपचार घ्यावे.

साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे श्रीविष्णुरूपात दर्शन घेण्याची पर्वणी ठरलेला ‘ऑनलाईन’ भावसोहळा !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा जन्मोत्सव म्हणजे साधकांना भरभरून चैतन्य आणि आनंद मिळण्याची महापर्वणी ! प्रीतीस्वरूप, कृपावत्सल, करूणाकर अशा श्रीगुरूंच्या केवळ दर्शनाने भयमुक्त, चिंतामुक्त होऊन संकटांचा भवसागर पार होतो, याची अनुभूती शेकडो साधकांनी घेतली आहे.

बंगालमध्ये पुन्हा तृणमूल, आसाम आणि पुद्दुचेरीत भाजप, तमिळनाडूमध्ये द्रमुक, तर केरळमध्ये पुन्हा माकप आघाडी

देशातील ४ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेश यांच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २ मे या दिवशी झालेल्या मतमोजणीनंतर लागला आहे. यात बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने गड राखला असून भाजपने आसाममध्ये पुन्हा सत्ता मिळवली आहे.