कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

आपत्काळाचे गांभीर्य जाणून प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींनी नागरिकांना पाठीशी न घालता शिक्षा पद्धत अवलंबणेच आवश्यक आहे !

रुग्णालयातील कोरोना रुग्णांवरील उपचारात हलगर्जीपणा होत असल्याची तक्रार करणार्या सैनिकाला मारहाण !

एका सैनिकावर हात उगारण्याचे धाडस होतेच कसे ? अशा कर्मचार्यांना अटक करून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे, तसेच निष्क्रीय पोलिसांचीही हकालपट्टी केली पाहिजे !

श्रीलंकेमध्ये राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याने सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी !

भारत श्रीलंकेकडून आदर्श कधी घेणार ?

बेंगळुरूमधील २-३ सहस्र कोरोनाबाधित रुग्ण ‘बेपत्ता’ ! – कर्नाटक सरकार

राज्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण बेंगळुरूमध्ये आहेत.

पी.एफ्.आय.वर बंदी घालण्याची सिद्धता चालू आहे ! – केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती

पी.एफ्.आय. ‘या संघटनेचे अनेक पदाधिकारी बंदी घालण्यात आलेली संघटना सिमीशी संबंध ठेवून आहेत.

कोरोनाच्या निमित्ताने ‘महाराष्ट्र धर्म’ जागवण्याची आवश्यकता !

कोरोनाच्या सद्यःस्थितीवर केवळ बौद्धिक पातळीवर उपाययोजना काढल्या जात असून कुणीही धर्म-अध्यात्म यांच्या स्तरावर काय करायला हवे, याचा विचार करत नाही.

राष्ट्रनिष्ठ आणि हिंदुत्वाची बाजू मांडणारे पत्रकार रोहित सरदाना यांचे निधन

प्रसिद्ध पत्रकार आणि सूत्रसंचालक रोहित सरदाना यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे नोएडा येथील मेट्रो रुग्णालयात निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता; मात्र नंतर त्यांचा अहवाल नकारात्मक आला होता.

वाघ वाघासारखे बोलले !

सध्या समाज स्वार्थी आणि आत्मकेंद्रित होत असतांना दाभाडकर यांनी सर्वांसमोर ठेवलेल्या आदर्शाला तोड नाही. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते अवधूत वाघ यांनी ट्वीटद्वारे ‘आम्हाला दाभाडकरांचे संस्कार हवेत, दाभोलकरांचे नाहीत’, असे सांगत स्वतःची भूमिका मांडली.

अकोट (अकोला) येथील वारकरी संप्रदायाचे मृदंगाचार्य ह.भ.प. विठ्ठल महाराज साबळे आणि त्यांची पत्नी गोकुळाबाई साबळे यांचे हृदयविकाराने निधन !

ह.भ.प. साबळे महाराज हे मृदंगवादन, कीर्तन, भागवत, विशेषतः भाषण शैलीसाठी सुप्रसिद्ध होते. त्यांनी तारुण्यामध्ये श्रीक्षेत्र आळंदी येथे वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेऊन वारकरी संप्रदायाचा प्रचार-प्रसार केला.

इस्रायलमध्ये धार्मिक उत्सवाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ४० ठार

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ही मोठी दुर्घटना असल्याचे म्हटले. कोरोनाचे निर्बंध काही प्रमाणात शिथील केल्यानंतर या कार्यक्रमासाठी १० सहस्रांहून अधिक जणांनी उपस्थिती दर्शवली होती.