गोव्यातील खाण प्रश्‍नावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

ही सुनावणी आता २३ किंवा २४ फेब्रुवारी या दिवशी होण्याची शक्यता आहे.

मानखुर्दच्या मंडल भागातील भंगार गोदामांना प्रचंड आग

काळ्या धुराचे प्रचंड लोट ४ ते ५ कि.मी.पेक्षाही अधिक परिसरात पसरले होते. संध्याकाळपर्यंत येथील रसायनांचे स्फोट थोड्या थोड्या वेळाने होऊन आगीचे डोंब उसळत होते.

बोलविता धनी कोण ?

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो; परंतु जर भाज्या आणि फळे यांना रस्त्याची वाट दाखवली जात असेल, तर हा कणाच मोडून पडेल.

फरिदाबाद येथे फलक प्रसिद्धीच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समिती अखंड कार्यरत आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात येतात. या हिंदु राष्ट्र जागृती सभांचा मुख्य उद्देश ‘भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी सामान्य हिंदू, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांना संघटित करणे’, हा आहे.

हरिद्वार येथील कुंभपर्वाच्या सेवेसाठी सुस्थितीतील सायकली, दुचाकी आणि चारचाकी वाहनांची आवश्यकता !

कुंभक्षेत्री विविध सेवांसाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची आवश्यकता आहे. ‘डिझेल’वर चालणारी आणि ४ – ५, तसेच ८ – १० व्यक्ती बसू शकतील, एवढ्या आसनक्षमतेची चारचाकी वाहने आणि शक्यतो ‘सेल्फ स्टार्ट’ असलेली दुचाकी वाहने आवश्यक आहेत. तसेच १० सुस्थितीतील सायकली आवश्यक आहेत.

पनवेल येथे वीज देयक माफ करण्यासाठी भाजपच्या वतीने ‘टाळा ठोको आणि हल्लाबोल’ आंदोलन

राज्यातील वीज ग्राहकांना वीज देयक माफ करून दिलासा देण्याऐवजी त्यांना वेठीस धरून कारभार चालवण्याचे काम करणार्‍या महाविकास आघाडी शासनाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला.

नागोठणे (जिल्हा रायगड) येथील सनातनचे साधक श्री. विजय (नाना) वर्तक यांचा ‘कोविड योद्धा’ म्हणून सत्कार !

मनसेचे रायगड जिल्हा समन्वयक गोवर्धन पोलसानी म्हणाले की, नाना वर्तक हे जीव तोडून हिंदु धर्माचे कार्य करत आहेत. गावात सर्वत्र ते प्रबोधनपर फलक लावतात. त्यांच्या कुटुंबियांनीही राष्ट्र-धर्मासाठी वाहून घेतले आहे.

पेण (जिल्हा रायगड) येथील सनातनच्या साधिका सौ. दीपाली दिवेकर ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मानित !

सौ. दीपाली दिवेकर यांनी कोरोनाच्या काळामध्ये आशा स्वयंसेविका म्हणून गावपातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली होती, तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अंतर्गतही उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.

गुरुदेवांच्या कृपेने येणार्‍या इतिहासाचे फक्त साक्षीदार नको, भागीदार होऊया !

‘हे हिंदवी स्वराज्य’ व्हावे, ही श्रींची इच्छा ।
उठा हिंदूंनो, गुरुदेवांच्या कृपेने येणार्‍या इतिहासाचे फक्त साक्षीदार नको, भागीदार होऊया ॥

भारतीय पर्यटनाचा इतिहास !

भारताच्या प्राचीन इतिहासाची पाने उलटून पाहिली, तर लक्षात येते की, पर्यटन, तीर्थाटन आणि देशाटन यासाठी लोक प्रवास करत असत आणि त्याचा उपयोग कला-सौंदर्याचा विकास, ज्ञानार्जन अन् आध्यात्मिक उन्नती यांसाठी करण्यात येत असे.